Saturday, 31 December 2016

शरण

आई त्व चरणी आलो मी शरण..
अर्पुणी अंतःकरण, पुर्ण समर्पण

युग युंगतराचा थकवा प्रवास,
छळती मजला अनंत आभास..
जप तप करुनी दर्शनाची आस..
शरीरा दिधले कित्येक मी त्रास

जाणीले त्व आदिशक्ती अवतरण
चैतन्याने सहज आत्म परिवर्तन
पाहिले म्या डोळा माझिया मरण
साधकास बनविलेस योगीगुरुजन..

डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी

फरक... नव्याने

बोलावयास नव्हते जवळी कोणी माझ्या
स्वतःच स्वतःचा मित्र बनवावयास शिकलो,
शब्द आणि भाव फरक ओळखावयास शिकलो
आज मी पुन्हा नव्याने ऐकावयास शिकलो..

ओल्या पापण्यात विखुरली जरी दिव्य स्वप्ने,
तरी नव्याने त्यांस स्पर्शावयास शिकलो
तोडल्या मी भिंती कल्पनेतील क्षितिजाच्या
आज मी नव्याने स्वप्न जगावयास शिकलो

शाळेतही घरातही शब्दांची बाराखडीच होती
हृदयात भाव समुद्र.. ओठांवर मात्र कडीच होती
आता मी शब्दात भाव मिळावयास शिकलो
आज मी नव्याने चित्रशब्द रंगावयास शिकलो

चालताना न सापडता मज सोबत ही कुणाची
धावताना भीती रस्त्यात विखुरल्या खळग्यांची,
एकांतात  हळुच पंख पसरावयास शिकलो..
बघता बघता उंच.. मी उडावयास शिकलो...

प्रत्येकाला वाटते मी काहितरी खास आहे..
माझ्या प्रयत्नां यशाची खात्री हमखास आहे
जगा पढत मूर्खांची उगा विखुरली रास आहे
उघड डोळे वेड्या "मेहनतीविना यश आभास आहे"

ओळख

आधी खुप लिहायचीस,
छान कविता करायचीस..
लहर आली अचानक की,
कुंचल्यातून चित्र कोरायचीस..

उगाच आॅफीसला दांडी मारुन 
मैत्रिणी सोबत भटकायचीस..
गरम काॅफी तासभर थंडावत
गप्पांसोबत रिचवायचीस

आता तु काही लिहीत नाहीस..
निवांतही कधी दिसत नाहीस..
काम-घर,नवरा.. चार माणसे
यापलिकडे का जग असत नाही?

दिसतेस कधी ट्रेनबरोबर धावताना,
बाईकवरून नवऱ्यासोबत फिरताना
लग्नात उगाच दागिन्यांत मिरवताना
जुन्या मैत्रिणीं सोबत खोटे हसताना

अपडेट देतेस मुद्दामच सगळ्यांना
घर गाडी कुटुंब पैसे कित्येक कमवले
उदास  चेहरा न लपवता सांगतो मात्र
समाधान स्वतःपासुन स्वतः गमवले

गरज नसते व्यर्थखर्डेघाशी करण्याची
आवड नसता पैशात काम करण्याची
ज्या कामाने ह्दय पोट दोन्ही भरेल
हिम्मत धर ते शिवधनुष्य पेलण्याची

काही हसतील तुझ्या रिकाम्या खिशावर,
काही जळतील त्या स्वप्नील कुंचल्यावर..
धीर धर थोडासा नाराज न होता,
आयुष्य खुलु लागेल रंग बहरल्यावर

आता तुझा चेहरा हसरा आणिक तु
नित्य नवीन भासत आहेत
हजारात ही आता तुझी स्वः ओळख
दिमाखात उठुन दिसत आहे..

Tuesday, 27 December 2016

2016

2016 वर्ष संपायला आले.. आणि सहजच स्वतःशीच संवाद साधला..

मन---" *कसे गेले हे वर्ष आणि आता या बाकी 4 दिवसात काही बाकी काम करता येईल का? आणि 2017 साठी काही संकल्प???*🤔

हदय-- *गेल्या 4 वर्षीय मेहनत या वर्षाच्या सुरवातीलाच माँ च्या कृपेने डॉक्टरेट संपादन झाली आणि तेही गोल्ड मेडल सकट*☺

मन-"खुप रिसर्च केला असशील ना..? "

हदय--"खरं सांगायचं तर ज्या विषयावर गेली 4 वर्ष मेहनत करत होतो.. त्याच्या विषय व्याप्ती मध्ये ऐनवेळी बदल करावा लागला.. म्हणजे खरा नवीन विषयावर प्रबंध या वर्षात तयार झाला आणि आधीचा प्रबंध नाकारणाऱ्या समितीने चक्क गोल्ड मेडल दिले आणि तेही प्रबंध विषयावर पुस्तक लिहण्याचा सल्ला देत... 😜स्पोटयानिटी कामात आली आणि समझले की.. *ठरवण्या पेक्षा ज्ञान प्रवाही होणे जास्त पसंत करते..*

मन -- "आता शिक्षण थांबवून जरा जास्त कमवायला लाग.."

हदय - - *यार मी या वर्षात अजुन दोन उच्च शिक्षणाच्या डिग्रीसाठी प्रवेश घेतला..*😊😇

मन--म्हणजे फक्त शिकत बसणार? आता 2016 मधल्या कमाईबददल सांग.. कमाई वाढली असेल ना???

हदय--" *माहित नाही.. कारण हिशोब ठेवत नाही पण 1800 विद्यार्थी पर्यंत व्याप्ती वाढली आणि देशाच्या बाहेरून ही कन्सल्टींग साठी फोन येऊ लागलेत.. या वर्षी 2 फोरेन डेलिगेशन येऊन भेटून गेले..*

मन -—"म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का, की  तु तुझे क्लाईंट नेटवर्क वाढवले आहेस? "

ह्दय –-" नाही रे.. *उलट मी जवळची अतिरिक्त माणसे कमी केली...खुपच कमी*, परंतु प्रभावशाली सृजन व्यक्तिच्या फक्त संपर्कात राहिलो... "

मन - - "आश्चर्य आहे.. म्हणजे तु टाईम मेनेज करतोयस का? "

"नाही... *एनर्जी मेनेज करतोय* .. वेळ बरोबर धावत बसण्यापेक्षा गरजेनुसार वेळेला किंमत देतोय..म्हणून काम करायला मजा येतेय आणि परिवारातील लोकांना ही भरपुर वेळ देता येतोय"

मन--2016 मध्ये काही सामाजिक बांधिलकी? Social contributions?

ह्दय - - "अरे हा.. या वर्षी 10+ प्रभावशाली लोक एकत्र जमवून मुलांच्या हितासाठी *सेव्हन फ्लावर फाऊंडेशन स्थापन*केली... त्यात बरेच प्रकल्प राबविण्यात आले... अजुन बरेच लोक स्वतः होऊन सामिल होत आहेत"

मन—-"मग या बाकी 4 दिवसात काय, नवीन वर्षाचे प्लॅनिंग ??? "

ह्दय - -" आताच एका सेमिनारचे काम सुरू आहे आणि लिखाण सुध्दा... नवीन वर्षांत एक कन्स्ट्रक्टीव्ह काम हातातुन घडण्याची तयारी सुरु आहे... आणि
खरचं सांगतो... *ठरवुन नाही काही करता येत... फक्त प्रवाहात बरोबर सत्व जपत वाहावे लागते*..

तुकाराम महाराज सांगतात की...

*आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां* ||१||

*मग तो कृपासिंधू निवारी सांकडें । येर तें बापुडे काय रंक* ||धृ||

*भयाचिये पोटि दुःखाचिया राशी । शरण देवासी जातां भले* ||३||

*तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर*||४||

Friday, 23 December 2016

लहान मुलांचा आहार

@ @ लहान मुलांचा आहार .@ @ kids  food

***** आयुर्वेदानुसार आहाराच्या दृष्टीने प्रमुख तीन अवस्था

* बाळ जन्मल्यापासून सहा महिने / सहा महिने एक वर्षापर्यंत क्षीराद,
* एक ते तीन वर्षांपर्यंत क्षीरान्नाद
* तीन वर्षांपासून अन्नाद

***** पहिले सहा महिने पर्यंतच्या मुलांसाठी आहार *****

बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरे काहीही देऊ नये. आईचे दुध हे बाळासाठी सर्वात शुद्ध, उत्तम व अमुल्य अन्न होय.

** आईला भरपूर दुध येत नसल्यास काय करावे-

* पहिले अन्न व पाणी घेऊन तिने बाळाला आपले स्तन चोखावयास देणे. असे केल्यास कित्येक वेळा दुध पुन्हा चालू होते.
* तेवढे करून दुध पूर्ण बंद झाले असेल, तर बाळाला बाहेरचे दुध चालु ठेवावे. यात गाय किंवा बकरीचे दुध सर्वात उत्तम.
* बाटलीने दुध पाजणे हे बाळाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. बरेच वेळा अस्वच्छते मुळे उलटया, जुलाब होऊन बाळाच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे बाळाचा मृत्यू देखील होवू शकतो.
* बाळासाठी दुध विकत घेणे परवडत नसेल तर तांदूळ, नाचणी, मका, पोहे इ. मध्ये वेगवेगळ्या डाळी व तूप घालून शिजवून भरडीसारखी करून पाजावे.
* बाळाला नुसती भाताची पेज देवून उपयोग नाही तर त्याबरोबर दाल व इतर कडधान्यासारखा जास्त प्रथिनयुक्त आहार दयावा. नुसत्या भातावर वाढलेली मुले अशक्त राहण्याचा संभव असतो

*****  ६ व्या महिन्यापासुन पूरक आहार - सुरुवातीला द्राव पदार्थ नंतर सैल पदार्थ आणि नंतर घट्ट पदार्थ

* द्रव पदार्थ – (६-७ महिन्यांच्या बाळासाठी) दूध (गाईचे/ म्हशीचे), भाताची पेज, मुगाच्या डाळीचे पाणी, भाज्यांचे पाणी किंवा त्याचे केलेले सार, फळांचा रस इ.
* बाळाला वरचे दूध पाजताना वाटी- चमचाचा वापर करावा. दुधाची बाटली वापरू नये.
* सैल पदार्थ – (८-९ महिन्यांच्या बाळासाठी) नाचणी व सातूचे सत्त्व शिजवून घोटलेल्या घट्ट डाळी, त्याच्या पाण्याबरोबर बतात, रताळ्याची सुकवून केलेली पूड आणि त्याची केलेली पेज इ.
* घट्ट पदार्थ – (९-१२ महिन्यांच्या बाळासाठी) दाल तांदळाची पेज, केळ कुस्करून नंतर रताळ्याची खीर, रव्याची खीर इ.

***** ६ महिने ते १ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहार *****

** नाचणी सत्त्व

साहित्य : नाचणीचे पीठ २ छोटे चमचे, दही १ छोटा चमचा, पाणी दोन      वाट्या, मीठ चवीनुसार, हिंग पूड चिमुटभर, साजूक तूप १ छोटा चमचा.
कृती : नाचणी स्वच्छ निवडून त्याला पाणी लावून थोडा वेळ बांधून ठेवावी. नंतर ती थोडी कुटावी म्हणजे त्याची साले निघतील. मग दळून त्याचे पीठ करावे त्याला सत्त्व म्हणतात. एका छोटया पातेल्यात दोन चमचे नाचणीचे पीठ. त्यात दही, मीठ ,हिंगपूड, पाणी घालून चांगले हलवून घ्या. नंतर ते मंद आचेवर      शिजवा. शिजवताना सारखे हे मिश्रण हलवत रहा. पातेले खाली उतरवून त्यात साजूक तूप घालून सोसेल असे गरम गरम खायला दया.

** नाचणीचे सत्त्व दूध घालून -

साहित्य : नाचणीचे पीठ २ चमचे, साखर दीड चमचा, दूध दीड कप, साजूक तूप १ छोटा चमचा
कृती :  नाचणीच्या पिठात प्रथम २ चमचे पाणी घालून पिठातील गाठी काढून टाका. नंतर त्यात गार दूध घाला व शिजवत ठेवा. शिजवताना पीठ चमच्याने हलवत रहा. साखर घालून पीठ खाली उतरवा. दूध कमी प्रमाणात असल्यास निम्मे दूध व निम्मे पाणी घाला.
बाजारात मिळणारा राजगिरा आणून स्वच्छ करून घ्यावा. त्याला पाण्याचा हलकासा हात लावून स्वच्छ कापडावर पसरून ठेवा. २ तासानंतर हा राजगिरा कढईत भाजावयाचा आहे. त्यासाठी लहान काठीला, लाटण्याला किंवा ताक घुसळण्याच्या रवीला स्वच्छ फडके गुंडाळून त्याने मंद आचेवर ठेवलेल्या कढईत सतत हलवत राहा. प्रत्येक वेळी १/१ छोटा चमचा राजगिरा कढईत घाला.

टीप : ज्या ठिकाणी दूध वापरून पदार्थ करायचे आहेत, जर गाई – म्हशीचे दूध मिळाले नाही तर त्याऐवजी तुम्ही करडई, सोयाबीन किंवा ओला नारळ त्यापासून दूध तयार करू शकता.
करडई आणि सोयाबीनचे दूध – रात्री करडई किंवा सोयाबीन पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यानंतर प्रथम पाणी काढून टाका, आणि थोडेसे पाणी घालून चांगले वाटून घ्या. वाटलेल्या मिश्रणातला चोथा काढून टाका. दूध तयार आहे.
ओल्या नारळाचे दूध – ओल्या नारळाचे खवून किंवा बारीक तुकडे करून घ्या. थोडेसे पाणी घालून वाटून घ्या. चोथा पिळून बाजूला काढा, नारळाचे दूध तयार.

** डाळ तांदळाची पेज

साहित्य : तांदूळ १ वाटी, मूगडाळ ०.५ (अर्धी) वाटी, जिरे २ चमचे, तूप १ छोटा चमचा, मीठ, पाणी.
कृती : डाळ व तांदूळ दोन्ही स्वच्छ धुऊन सावलीत वाळत घाला. सुकल्यानंतर मंद आचेवर भाजून त्याचा रवा काढा. दळताना त्यात जिरे घाला. पेज करायच्या वेळेला २ छोटे चमचे दळलेले पीठ आणि तूप एकत्र करून मंद आचेवर भाजून घ्या. नंतर त्यात पाणी आणि मीठ घालून पेज शिजवून घ्या. गरम असताना खायला घ्या.

** बटाटयाची पेज

साहित्य : बटाटयाचा कीस (सुकवलेला) दीड चमचा, मीठ चवीप्रमाणे, हिंग चिमूटभर, जिरे पूड चिमूटभर, दही १ छोटा चमचा, पाणी.
कृती : बटाटे किसून तो वाळवून त्याची पूड करून ठेवावी. दीड चमचा बटाटयाची पूड, मीठ, हिंग, जिरे पूड, दही, पाणी एकत्र करून मंद आचेवर शिजवावे, गरम असतानाच खायला दयावे.
टीप : बटाटयाऐवजी रताळे सुद्धा वापरू शकता, रताळ्याची पेज दूध साखर घालूनही करता येते. दीड चमचा छोटया रताळ्याचा सुकवलेला कीस, १ कप दूध, दीड ते दोन छोटे चमचे साखर एकत्र करून गरम केल्यावर रताळ्याची पेज तयार.

** राजगिऱ्याच्या लाह्या

साहित्य : राजगिऱ्याच्या लाह्या १ मोठा चमचा, दूध १२ कप, साखर २ चमचे.
कृती : राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून ठेवाव्यात, बाजारात मिळणारा राजगिरा आणून स्वच्छ करून घ्यावा. त्याला पाण्याचा हलकासा हात लावून स्वच्छ कापडावर पसरून ठेवा. २ तासानंतर हा राजगिरा कढईत भाजावयाचा आहे. त्यासाठी लहान काठीला, लाटण्याला किंवा ताक घुसळण्याच्या रवीला स्वच्छ फडके गुंडाळून त्याने मंद आचेवर ठेवलेल्या कढईत सतत हलवत राहा. प्रत्येक वेळी १/१ छोटा चमचा राजगिरा कढईत घाला. त्या स्वच्छ करून त्याचे पीठ करून ठेवावे. राजगिऱ्याचे पीठ १ चमचा, साखर, दूध एकत्र कालवून लहान ८-१२ महिन्याच्या मुलांना खायला दयावे.
टीप : राजगिऱ्याच्या ऐवजी तुम्ही ज्वारीच्या लाह्याचे पीठ पण वापरू शकता. राजगिरा हा उष्ण असतो म्हणून हा हिवाळ्यातच खायला दयावा. राजगिऱ्याच्या लाह्या तयार करण्याची कृती प्रकरण ३ मध्ये वाचावी.

** रव्याची पेज (गोड)

साहित्य : रवा २ छोटे चमचे, दूध दीड कप, गुळ २-३ छोटे चमचे, तूप छोटा चमचा.
कृती : छोटया पातेल्यात रवा आणि तूप घालून मंद आचेवर भाजून घ्या. थोडासा लालसर रंग आला की, दूध साखर घालून शिजवा. ही पेज बशीत ओतून कोमट झाल्यावर बाळाला खायला दयावी. चमच्या चमच्याने भरवावी.
टीप : ही पेज दूध साखरेऐवजी ताक, जिरे आणि मीठ घालून पण करता येते. अशीच खीर तांदळाच्या रव्याची सुद्धा करता येते. कृती व साहित्य वरीलप्रमाणे.

** डाळ तांदळाची खिचडी

साहित्य : तांदूळ १ वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, साजूक तूप १ छोटा चमचा.
कृती : डाळ व तांदूळ एकत्र करून दोन वेळा धुऊन त्यात मीठ घालून भरपूर पाणी घालून शिजवून घ्या. ही खिचडी तूप घालून खायला दयावी. ह्या खिचडीमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या चिरून घातल्या तरी खिचडी चविष्ट लागते. फळभाज्यामध्ये कोबी, फ्लॉवर, दोडका, तोंडली इत्यादी. पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, शेवग्याची पणे, करडई, गाजर इत्यादी.

** नाचणीच्या पिठाचा शिरा

साहित्य : नाचणीचे पीठ १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, १ मोठा चमचा सुके खोबरे किसलेले, पाणी २ ते ३ वाट्या थोडे गरम करून घ्यावे.
कृती : नाचणीचे पीठ तूप एकत्र करून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करून घ्या. भाजलेल्या पिठात थोडे थोडे पाणी   घालून शिजवून घ्या. नंतर त्यात गुळ घालून हलवून घ्या. किसलेले खोबरे घालून हलवून घ्या आणि गरम गरम खायला दया.

***** एक ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहार *****

** गव्हाच्या पिठाचा शिरा

साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, तूप ३ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, सुके खोबरे २ छोटे चमचे, पाणी.
कृती : एका कढईत तूप पातळ करून घ्या. त्यात न चाळलेले गव्हाचे पीठ घालून खरपूस भाजून घ्या. नंतर दीड ते २ वाट्या पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर ते भाजलेल्या गव्हाच्या पिठात घाला. पीठ शिजले की त्यात पाऊण वाटी गुळ ( किसलेला ) घालून शिरा चांगला हलवून घ्या. खायला देताना त्यात सुके खोबरे घालून खायला दयावे.
टीप : हा शिरा गव्हाचा रवा (बलगर/दलिया ) वापरून करू शकता. त्यासाठी पाणी जास्त लागते. कृती साहित्य वरीलप्रमाणे.

**राजगिऱ्याचा शिरा

साहित्य : राजगिरा १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, पाणी.
कृती : राजगिऱ्याचा रवा काढून घ्या. राजगिऱ्याचा रवा व तूप एकत्र करून खमंग भाजून घ्या. पाणी गरम करून त्यात घाला. राजगिरा शिजल्यानंतर त्यात गुळ घालून सारखा करा आणि खायला दया.
टीप : राजगिरा हा उष्ण असतो म्हणून हा हिवाळ्यातच खायला दयावा.

** वऱ्याच्या तांदळाचा शिरा

साहित्य : वऱ्याचे तांदूळ १ वाटी, साखर १ वाटी/ गुळ १ वाटी, तूप २ मोठे चमचे, सुके खोबरे २ मोठे चमचे ( किसलेले)
कृती : वऱ्याचा तांदूळ जाडसर दळून घ्या. हे पीठ चाळू नये. पीठ तुपावर तांबुस भाजावे. जेवढे पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालावे आणि नेहमीच्या शिऱ्याप्रमाणे हा शिरा करावा. त्यात सुके खोबरे, साखर/ गुळ घालून हलवून गरम गरम खायला दयावा.

** गव्हाच्या पौष्टिक वड्या

साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया
कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे   बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घाला आणि हलवत रहा. ह्या सर्व मिश्रणाचा गोळा तयार झाला की खाली उतरवून थाळीत थापून घ्या. नंतर त्याच्या वडया पाडा.
टीप : गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचे पीठ वापरू शकता. कृती आणि साहित्य वरीलप्रमाणे.

** डाळ पोहे

साहित्य : चणा १ वाटी, जाड पोहे २ वाटया, कांदा १ वाटी, हिरव्या मिरच्या ३-४, कढीपत्ता १५-२० पाने, लिंबाचा रस १ मोठा चमचा, तेल ३ मोठे चमचे, मीठ, साखर चवीप्रमाणे, फोडणीचे साहित्य, खोबरे व कोथिंबीर हवी असल्यास.
कृती : चणा डाळ २ ते ३ तास भिजवून जाडसर वाटून घ्या. पोहे धुऊन ठेवा. तेलाची फोडणी करून मिरच्याचे तुकडे, कढीपत्ता, चिरलेला कांदा घालून परतून घ्या. वाटलेली डाळ घालून ढवळून वाफ दया. पोह्यावर मीठ, साखर घालून कालवा आणि फोडणीत घाला. नंतर लिंबाचा रस घालून हलवून घ्या आणि गरम गरम खायला दया.
टीप : चणा डाळीच्या ऐवजी तुम्ही मोड आलेली कडधान्ये, ताजा हरभरा, ताजे मटार, कोबी, गाजर इ. चे तुकडे वापरू शकता. कोबी वापरल्यास कांदा वापरण्याची गरज नाही.

** पोहे भेळ

साहित्य : जाड पोहे २ वाटी, चणा डाळ अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेली काकडी १ वाटी, मोड आलेले मूग १ वाटी, हिरवी मिरची १ मोठा चमचा बारीक चिरलेली, कोथिंबीर १ वाटी, लिंबाचा रस २ मोठे चमचे, चवीपुरते मीठ आणि साखर तेल १ मोठा चमचा.
कृती : चणाडाळ २ ते ३ तास भिजत घालून – निथळून पाणी न घालता किंचित मीठ चोळून ठेवा. मोड आलेल्या मुगाला सुद्धा मीठ चोळून पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्या. १ मोठा चमचा तेल घालून त्यात पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. पोहे गरम असतानाच मीठ साखर लावून ठेवा. खायला देताना पोहे, छान डाळ, मूग काकडी, कांदा, मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस एकत्र करून खायला दया.
टीप : चणा डाळ नको असल्यास तुम्ही वगळू शकता. खायच्या वेळेलाच भेळ कळवावी. अन्यथा सादळते.

** पौष्टिक भेळ

साहित्य : ज्वारीच्या लाह्या १ वाटी, साळीच्या लाह्या १ वाटी, राजगिरा लाह्या, मक्याच्या लाह्या १ वाटी, मोड आलेले मूग १ वाटी, कच्चा कोबी अर्धी वाटी, काकडी पाव वाटी, कोथिंबीर २ मोठे चमचे, लिंबाचा रस १ मोठा चमचा. मीठ साखर चवीप्रमाणे
कृती : खायला द्यायच्या वेळेला सर्व पदार्थ एकत्र करून चांगले कालवून खायला दया.

** नाचणी उपमा

साहित्य : नाचणी १ वाटी, हरभरा डाळ पाव वाटी, शेंगदाणे पाव वाटी, बारीक केलेली हिरवी मिरची ३-४, कोबी व गाजराचे तुकडे अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, तेल १ चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : नाचणी ५-६ तास भिजत घालावी. हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजवून ठेवावे. नाचणीचे पाणी काढून पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. कढईत तेल घालून फोडणी करून घ्यावी. त्या फोडणीत भाज्यांचे तुकडे शिजवून घालावेत. नंतर नाचणी घालून त्यात मीठ, हिरवी मिरची, भिजवलेली डाळ व दाणे घालून परतावे. त्यावर कोथिंबीर घालून खायला दया.

** साळीच्या लाह्यांचा उपमा

साहित्य : १ मोठी वाटी भरून साळीच्या लाह्यांचा रवा, कढीपत्ता ४-५ पाने, जिरे अर्धा चमचा, हळद पाव चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, कोथिंबीर १ मोठा चमचा, तेल अर्धा चमचा.
कृती : साळीच्या लाह्या बारीक करून घ्या. अर्धा चमचा तेल कढईत टाकून त्यात जिरे, हळद, कढीपत्ता घालून सर्व हलक्या हाताने भाजा. मग त्यात पाव वाटी पाणी घालून अंदाजे मीठ घाला. नंतर लाह्याचा रवा घालून हलक्या हाताने हलवून खायला दया.

** सोयाबीन चटपटीत दाणे

साहित्य : सोयाबीन २ वाटया, हळद पूड १ छोटा चमचा, तेल २ चमचे, मीठ चवीप्रमाणे.
कृती : २ ते ३ तास सोयाबीन पाण्यात भिजवून ठेवा. नंतर बाहेर काढून पाणी निथळून घ्या. निथळलेल्या सोयाबीनला मीठ व हळद लावून रात्रभर थंड जागेत ठेवा. सकाळी त्या दाण्यांना तेल लावून थोडे थोडे कढईत घेऊन मंद आचेवर भाजून कुरकुरीत झाले की काढून घ्या. मुठ भरून सोयाबीन चटपटीत दाणे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्य मिळतात.

** गव्हाच्या रव्याचा उपमा (दलिया)

साहित्य : गव्हाचा जाडसर रवा १ वाटी, भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी, हिरवी मिरची २-३, कढीपत्ता ८ ते १० पणे, कांदा बारीक चिरलेला १, चवीप्रमाणे मीठ व साखर, तेल १ मोठा चमचा, फोडणीचे साहित्य आणि १ चमचा उडदाची डाळ.
कृती : गव्हाचा जाडसर रवा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या. त्यात पाणी घालून चांगले शिजवून घ्या. कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद, उडदाची डाळ, कढीपत्ता, मिरच्या, कांदा, भिजवलेले दाणे घालून चांगले परतवून घेणे. शिजवलेला गव्हाचा रवा फोडणीत घाला व चांगले हलवा. लिंबाचा रस, मीठ, साखर घालून आणि खायला दया.
टीप : गव्हाच्या रव्याऐवजी बाजरीचा रवा आपण वापरू शकता. कृती आणि साहित्य वरीलप्रमाणे.

** शेंगदाण्याची चिक्की

साहित्य : शेंगदाणे २ वाटया, गुळ दीड वाटी, तेल २ छोटे चमचे
कृती : ही चिक्की दोन प्रकारे करता येते. अख्ख्या शेंगदाण्याची किंवा दाणे बारीक करून दाण्याच्या कुटाची. शेंगदाणे भाजून घ्या. गुळ बारीक करून घ्या. कढईत दोन छोटे चमचे तेल घाला. त्यात चिरलेला गुळ विरघळेपर्यंत थांबा. गुळाला बारीक बुडबुडे आल्यानंतर त्यात शेंगदाणे कूट घाला. हलवून लगेचच तेल लावलेल्या ताटात घालून घ्या आणि सुरीने कापून वडया पाडा.

** शेंगदाण्याचा लाडू

साहित्य : भाजलेले शेंगदाणे १ वाटी, तूप २ छोटे चमचे, गुळ बारीक चिरलेला १ वाटी
कृती : भाजलेले शेंगदाणे, गुळ एकत्र करून खलबत्त्यात कुटावे. शेंगदाणे बारीक झाल्यावर सर्व मिश्रण चांगले कालवून त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. कुटलेले मिश्रण कोरडे झाले असेल तर त्यात थोडेसे तूप मिसळा आणि लाडू वाळा.

** नाचणीचा हलवा

साहित्य : नाचणी चीक १ वाटी, दूध १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ १ वाटी बारीक चिरलेला.
कृती : दुधात चिरलेला गुळ घालून तो विरघळल्यानंतर त्यात नाचणीचा चीक घाला. कढईत तूप घालून वरील सर्व मिश्रण कढईत  घाला. सारखे हलवत राहा. ह्या मिश्रणाचा गोळा होऊन तुओ सुटेपर्यंत हलवा आणि लगेच तो गोळा ताटलीत थापून त्याच्या वडया कापा.
टीप : नाचणीचा चीक कसा काढायचा ह्याची कृती नाचणीच्या कुरडईच्या कृतीप्रमाणे करावी. गव्हाच्या चिकाचा सुद्धा हलवा करता येतो. कृती साहित्य वरीलप्रमाणे.

** पपईचा कीस

साहित्य : कच्ची पपई – पपई साल काढून किसून घ्या. २ वाटया, तूप / तेल २ छोटे चमचे, हिरवी मिरची २-३ बारील चिरलेली, जिरे अर्धा चमचा, दाण्याचे कूट, कोथिंबीर अर्धी वाटी, मीठ साखर चवीप्रमाणे.
कृती : कढईत तेल किंवा तूप आवडीप्रमाणे घ्या. त्यात जिरे मिरची घाला आणि मग त्यात किसलेली पपई घाला. चांगले हलवून मीठ साखर घाला आणि खीस शिजू दया. नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर घालून हलवून खायला दया.
टीप : हा कीस उपवासाला चालतो. पपईप्रमाणे बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस करता येतो. कृती व साहित्य वरीलप्रमाणे.

** तांदळाच्या रव्याचा शिरा

साहित्य : तांदळाचा रवा १ वाटी, तूप – दीड मोठा चमचा, गुळ – पाऊण वाटी, सुके खोबरे – २ छोटे चमचे, पाणी २ वाटया.
कृती : तांदळाचा रवा तूप घालून खमंग भाजून घ्या. वेगळ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या. भाजलेल्या रव्यात पाणी घालून शिजवा. लगेच त्यात गुळ घाला. शिजल्यानंतर किसलेले खोबरे घाला आणि लगेच खायला दया.

** तांदळाच्या रव्याचे उपीट

साहित्य : तांदळाचा रवा १ वाटी, लिंबाचा रस – १ छोटा चमचा, कांदा १ लहान, पाणी २-३ वाट्या, मिरची २-३ बारीक चिरलेल्या, कोथिंबीर २ मोठे चमचे, सुके खोबरे २ मोठे चमचे, तेल १ मोठा चमचा. फोडणीचे साहित्य – उडदाची डाळ १ छोटा चमचा, कढीपत्ता ८-१० पाने बारीक चिरलेला, मीठ, साखर चवीप्रमाणे.
कृती : तांदळाचा रवा खमंग भाजून घ्या. नंतर कढईतून रवा काढून ठेवा. वेगळ्या भांडयात पाणी गरम करायला ठेवा. कढईत तेल घालून फोडणी करून त्यात मिरची, कांदा, कढीपत्ता, उडदाची डाळ घालून परतून घ्या. नंतर त्यात २ वाटया गरम पाणी घाला. त्या पाण्यात लिंबाचा रस, मीठ, साखर घाला. चांगली उकळी आल्यावर त्यात भाजलेला रवा घाला आणि शिजवून घ्या. नंतर त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून खायला दया.

** नाचणीची कुरडई

साहित्य : नाचणी १ किलो, मीठ चवीप्रमाणे, पाणी.
कृती : नाचणी ४ दिवस पाण्यात भिजत घाला. गव्हाच्या कुरडया करताना जसे गहू वाटून घेतो तशीच नाचणी वाटून त्याचा चीक काढून घ्या. त्या चिकात चिकाइतके पाणी घालून तो चीक शिजवून घ्या. मीठ घालून चिकाच्या कुरडया तळ्ल्यानंतर खायला दयाव्यात. या कुरडया खूप पौष्टिक असतात.
टीप : गव्हाच्या कुरडईची जशी भाजी करतो तशी ह्या कुरडईची भाजी करू शकतो.

** नाचणीचे पापड

साहित्य : नाचणी पीठ, १ वाटी तेल, पाणी २ वाटया, पापड खार २ छोटे चमचे, साधे मीठ चवीप्रमाणे.
कृती : एका पातेल्यात पाणी, पापडखार, थोडे मीठ हे मिसळून कोमट करून घ्या. या गरम गरम मिश्रणात मावेल तेवढेच नाचणीचे पीठ घालून ढवळून त्याचा गोळा करून घ्या. हा गोळा २ मिनिटे झाकून ठेवा. हे मिश्रण ताटात काढून तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या. या गोळ्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर पसरून त्यावर गोळा ठेवून त्यावरही प्लास्टिक पेपर ठेवा व पातळ लाटा व स्वच्छ कापडावर उन्हाच्या धगीत परंतु सावलीत वाळवा. हे पापड भाजून खाऊ शकता.
टीप : ह्याच प्रमाणात तांदळाचे पापड सुद्धा करता येतात.

** रताळ्याची पोळी

साहित्य :उकडलेली रताळी १ वाटी, गुळ सव्वा वाटी, कणीक, मोठे ४ चमचे तेल, २ मोठे चमचे मीठ, कणकेत घालण्यासाठी.
कृती :रताळे उकडून त्याची साल काढून त्यात गुळ घालून शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळा. नंतर पुरण यंत्रातून मिश्रण काढून घ्या किंवा पाट्यावर वाटून घ्या. कणकेत थोडे मीठ, तेल घालून पीठ थोडे सैलसर भिजवून घ्या. १५ मिनिटांनी कणकेचे छोटे गोळे तयार करा. रताळ्याचे सारण भरून त्याच्या पोळ्या लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्या. गरम गरम खायला दया.
टीप : रताळ्या प्रमाणे बटाटा वापरून पण या सारखी पोळी करता येते. कृती व साहित्य वरील प्रमाणे.

***** तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांचा षडरसयुक्त संपूर्ण आहार *****

* तीन ते सहा वर्ष वय असणाऱ्या मुलांना सकाळच्या जेवणात ऋतुमानानुसार पालेभाज्या, कडधान्याच्या उसळी, पोळी, कोशिंबिर, ताक अशा आहाराची सवय मुलांने लावणं गरजेचं आहे. * तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या आवडीनिवडी पुरेशा प्रमाणात निर्माण झालेल्या नसतात किंबहुना याच वयात त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी विकसित होत असतात, त्यामुळे मुलांना योग्य तो आहार घेण्याची सवय लावणं याच वयात गरजेचं आणि सोप्पही असतं.
* मुलांना दुपारच्या जेवणात ऋतुनुसार फळे, साजूक तुपातले, डिंकाचे, मुगाचे अथवा राजगिऱ्याचे लाडू, मनुके, अंजीर, बदाम, काजू इत्यादी ड्रायफ्रूटचा वापर असणारे पदार्थ किंवा साळीलाह्यांचा, कुरमुऱ्यांचा किंवा शेंगदाण्याचा चिवडा द्यावा.
* रात्रीचं जेवण मात्र पचायला हलकं असेल याकडे लक्ष द्यावं, वेगवेगळे पराठे, घिरडे, तांदूळ किंवा मुगाची खिचडी, भाज्या किसून आणि वाफवून बनवलेली कोशिंबिर, उकडलेली अंडी आणि पोळी इत्यादींचा रात्रीच्या जेवणात समावेश असावा.
* तीन ते सहा वर्ष हा मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाचा काळ असल्याने दूध, दुधाच्या पदार्थांचाही जेवणात योग्य प्रमाणात समावेश असावा. मुलांना जास्तीत जास्त गायीचं दूध देण्याकडे भर असावा.

***** हे टाळावं -

* या वयात मैद्याच्या पदार्थांसह मसालेदार पदार्थ मुलांना खाण्यास देण्यास शक्यतो टाळावं. पाव, ब्रेड, केक, यांच्या अति सेवनामुळे बद्धकोष्टतेचा धोका संभवत असल्याने आणि आतड्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा पदार्थांचा वापर कमीत कमी करावा. चॉकलेट, शीतपेयांचंही सेवन प्रमाणात असावं.
* हल्ली एज्युकेशनचा जमाना असल्याने आणि प्लेग्रुप नर्सरी, केजीच्या जमान्यात मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच शाळेत जावं लागतं. त्यामुळे त्यांचा जेवणाचा डबाही शारीरिक आणि मानसिक वाढीच्या दृष्टीने परिपूर्ण असावा.
* मुलांच्या डब्यात पदार्थ देताना त्यात विविधता असेल याची काळजी घेतली तर मुलंही आवडीनं खातात आणि अनेक पौष्टिक घटक मुलांना मिळतात. परिणामी मुलांवर टॉनिक, व्हिटामिनच्या औषधांचा होणारा भडीमार टाळता येऊ शकतो.

***** मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यास देण्यापेक्षा घरच्याघरी नवनवीन पदार्थ बनवून देता येऊ शकतात.

* मेथी किंवा कोबीचे पराठे, भाजणीचे, कांद्याचे पराठे, निरनिराळे सँडविच,
* तसेच मोड आलेल्या धान्याचे घिरडे मुलांच्या डब्यात दिल्यास मुलं सॉससोबत आवडीने खातात.
* बटाटा पोहा कटलेट, वाटाणा कटलेट तसेच विविध भाज्यांपासून बनवलेले कटलेट मुलांच्या डब्यात द्यावे.
* वाटलेल्या डाळीच्या पुऱ्या, लाल भोपळ्याच्या गोड किंवा तिखट पुऱ्या, नारळाची बर्फी, विविध प्रकारच्या चिक्की, डाळीचे तसेच रव्याचे लाडू, इडली, डोसा इत्यादी पदार्थ मुलांच्या डब्याला आलटून पालटून द्यावेत.

***** पोषाहार तयार करतांना घ्यायची काळजी -

* स्वयंपाकाची भांडी स्वच्छ धुतलेली असावीत. चुलीजवळील जागा लगेचच स्वच्छ करावी.
* जेवण तयार करण्यासाठी आणि पिण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते झाकून ठेवलेले असावे. हे पाणी काढण्यासाठी ओगराळ्याचा वापर करावा.
* स्वयंपाक करत असताना नाकाला, केसांना हात लावू नये. हाताची नखे कायम कापलेली असावीत.
* स्वयंपाक करताना, लहान बाळाला जेवण देताना हात स्वच्छ धुऊन मग भरवावे.जर तुम्ही आजारी असाल, हाताला कापलेले असे, हातापायावर कुठे जखम असेल तर काळजीपूर्वक स्वयंपाक करावा.
* एका वेळेला जेवढे अन्न लागेल तेवढेच शिजवावे. कारण ताज्या अन्नात पोषण मुल्ये जास्त असतात.
* अन्न तयार झाल्यानंतर ते झाकून ठेवा. मुंग्या व इतर किडे लागू नयेत म्हणून मोठया थाळीत/ प्रतीत पाणी घालून त्यात शिजवलेले अन्न ठेवा.
* अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे धान्य, भाजी स्वच्छ निवडून घ्यावी.
* फळभाज्या, पालेभाज्या आपण निवडून त्या निवडल्यानंतर २ ते ३ मिनिटे पाण्यात मीठ घालून त्यात बुडवून ठेवाव्यात. नंतर परत धुऊन मग भाज्या चिराव्यात. भाजी चिरल्यानंतर पाण्यात बुडवून ठेवू नका. त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे (‘क’ जीवनसत्त्व) नष्ट होतात.फळ, भाज्या ज्या आपण कच्च्या खाऊ शकतो त्या सालीसकट खाव्यात. त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्व असतात.
*  पालेभाज्या शक्यतो लोखंडाच्या कढईत शिजवाव्यात, त्यामुळे लोह मिळते.
* डाळ, तांदूळ जास्त घासून धुऊ नये. तसे केल्यास त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात.
* डाळी शिजवताना त्यात पालक, वंग, गवारीच्या शेंगा, मुलं, शेवगा, बटाटा यापैकी कुठल्याही भाज्या घालून शिजवाव्यात. त्यात तेल, मीठ, मसाले ह्यांचा योग्य तेवढाच वापर करा.
* घरासमोर थोडी जागा असेल तर त्या जागेचा वापर आपण परसबागेसारखा करू शकतो. त्यामध्ये कोथिंबीर, पालक, आले. गवती चहा, कारले, घोसावळे, काकडी, दुधी भोपळा लावू शकतो.
कॉपी pest

Tuesday, 20 December 2016

भिंती 2

*भिंती...*

हल्ली सगळीकडेच भिंती असतात,
रस्त्यात, कामात, आणि.. विचारात,
उगाच तुम्हाला अडवतात.....
थांबवतात, कधी भांबवतात..

तुम्ही ही मागे वळता..
थोडी वाट बदलता,
कधी आतुन घाबरता
पटकन मागेच पळता

हळुच वळून बघता तेव्हा ,
वाट सरळ सोप्पी दिसते,
तुमच्याकडे ती ही डोळे
मिचकावत हसते..खुणावते.

फिरुन परत चाललात की पुन्हा,
भिंत अडवते, डरवते,आणि रडवते...

प्रवासात सुरुवातीला असतो
जोश, होश आणि तु मदहोश
अर्धा रस्ता ही नाही सरता,
पसरेल रोष, असंतोष, आक्रोश

पावला पावलावर  गमतील
भ्रांति , भिंती.. किती भिती ...
परतीच्या ही सुटतील माती,
खोटी... गोती- नाती

हे तर व्हायचे..चढायचे,खाली पडायचे, रडायचे आणि मग
पडता, रडता,भिंत चढता-चढता आपण आतून घडायचे😇

*सहज सुचलेली कविता...*
*🙏डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी*😇

भिंती

*भिंती...*

हल्ली सगळीकडेच भिंती दिसतात,
रस्त्यात, कामात, आणि.. विचारात,
उगाच मला अडवतात.....
थांबवतात, भांबवतात..

मी ही मग वळतो..
माझी वाट बदलतो,
कधी आतुन घाबरतो
किंवा मागेच पळतो.

हळुच वळून पाहिले कि,
वाट सरळ सोप्पी दिसते,
माझ्याकडे हसते..खुणावते.

फिरुन चालायला लागलो की,
भिंत अडवते, डरवते,आणि रडवते...

प्रवासात सुरुवातीला खुप
जोश, होश आणि मदहोश
अर्धा रस्ता ही नाही सरता,
सोबतीला रोष, असंतोष, आक्रोश

पावला पावलावर मज गमल्या
भ्रांति , भिंती.. किती भिती ...
परतीची ही सुटली आता माती,
गोती नाती

हे व्हायचे..चढायचे,पडायचे, रडायचे आणि
पडता, रडता,चढता-चढता घडायचे

*सहज सुचलेली कविता...*
*🙏डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी*😇

Friday, 2 December 2016

कपूर

. कर्पुर (कपूर) के चमत्कारिक प्रभाव
     .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कर्पूर या कपूर मोम की तरह उड़नशील दिव्य वानस्पतिक द्रव्य है। इसे अक्सर आरती के बाद या आरती करते वक्त जलाया जाता है जिससे वातावरण में सुगंध फैल जाती है और मन एवं मस्तिष्क को शांति मिलती है। कपूर को संस्कृत में कर्पूर, फारसी में काफूर और अंग्रेजी में कैंफर कहते हैं।

वास्तु एवं ज्योतिष शास्त्र में भी इसके महत्व और उपयोग के बारे में
बताया गया है। कर्पूर के कई औषधि के रूप में भी कई फायदे हैं। इस लेख के माध्यम से हम जानेंगे कि कर्पूर या कपूर से आप कैसे अपनी परेशानी कम कर सकते हैं ,और कैसे आप अपने ग्रह और घर को भी बाधा मुक्त रख सकते हैं।

🌹. पुण्य प्राप्ति हेतु :

कर्पूर जलाने की परंपरा प्राचीन समय से चली आ रही है। शास्त्रों के अनुसार देवी-देवताओं के समक्ष कर्पूर जलाने से अक्षय पुण्य प्राप्त होता है। अत: प्रतिदिन सुबह और शाम घर में संध्यावंदन के समय कर्पूर (कपूर) जरूर जलाएं।

🌹. पितृदोष और कालसर्पदोष से मुक्ति हेतु :

कर्पूर जलाने से देवदोष व पितृदोष का शमन होता है। अक्सर लोग शिकायत करते हैं कि हमें शायद
पितृदोष है या काल सर्पदोष है। दरअसल, यह राहु और केतु का प्रभाव मात्र है। इसको दूर करने के लिए घर के वास्तु को ठीक करें।
यदि ऐसा नहीं कर सकते हैं तो प्रतिदिन सुबह, शाम और रात्रि को तीन बार घी में भिगोया हुआ कर्पूर जलाएं। घर के शौचालय और बाथरूप में कर्पूर की 2-2 टिकियां रख दें। बस इतना उपाय ही काफी है।

🌹. आकस्मिक घटना या दुर्घटना से बचाव :

आकस्मिक घटना या दुर्घटना का कारण राहु, केतु और शनि होते हैं। इसके अलावा हमारी तंद्रा और
क्रोध भी दुर्घटना का कारण बनते हैं। इसके लिए रात्रि में हनुमान चालीसा का पाठ करने के बाद कर्पूर जलाएं।
प्रतिदिन सुबह और शाम जिस घर में कर्पूर जलता रहता है उस घर में किसी भी प्रकार की आकस्मिक घटना और दुर्घटना नहीं होती। रात्रि में सोने से पूर्व कर्पूर जलाकर सोना तो और भी लाभदायक है।

🌹. सकारात्मक उर्जा और शांति के लिए :

घर में यदि सकारात्मक उर्जा और शांति का निर्माण करना है तो प्रतिदिन सुबह और शाम कर्पूर को
घी में भिगोकर जलाएं और संपूर्ण घर में उसकी खुशबू फैलाएं। ऐसा करने से घर की नकारात्मक उर्जा नष्ट हो जाएगी। दु:स्वप्न नहीं आएंगे और घर में अमन शांति बनी रहेगी है।

वैज्ञानिक शोधों से यह भी ज्ञात हुआ है कि इसकी सुगंध से जीवाणु,
विषाणु आदि बीमारी फैलाने वाले जीव नष्ट हो जाते हैं जिससे
वातावरण शुद्ध हो जाता है तथा बीमारी होने का भय भी नहीं रहता।

🌹. वास्तु दोष मिटाने के लिए :

यदि घर के किसी स्थान पर वास्तु दोष निर्मित हो रहा है तो वहां कर्पूर की 2 टिकियां रख दें। जब वह
टिकियां गलकर समाप्त हो जाए तब दूसरी दो टिकिया रख दें। इस तरह
बदलते रहेंगे तो वास्तुदोष निर्मित नहीं होगा।

🌹. भाग्य चमकाने के लिए :

पानी में कर्पूर के तेल की कुछ बूंदों को डालकर नहाएं। यह आपको तरोताजा तो रखेगा ही आपके भाग्य को भी चमकाएगा। यदि इस में कुछ बूंदें चमेली के तेल की भी डाल लेंगे तो इससे राहु, केतु और शनि का दोष नहीं रहेगा, लेकिन ऐसे सिर्फ शनिवार को ही करें।

🌹. धन-धान्य की प्राप्ति हेतु :

रात्रि काल के समय रसोई समेटने के बाद चांदी की कटोरी में लौंग
तथा कपूर जला दिया करें। यह कार्य नित्य प्रतिदिन करेंगे तो धन-धान्य
से आपका घर भरा रहेगा। धन की कभी कमी नहीं होगी

Tuesday, 29 November 2016

Hawan

हवन की सम्पूर्ण विधी तथा मार्ग दर्शन .
वातावरण , चक्र , देश के शुद्धि करण , विविध देव देवताओं के लिए हवं किया जाता है !
सहजयोग में कलेक्टिव हवंन निम्न लिखित स्थिति और तिथि ,उत्सवो में किया जाता है .
1) होली ,2) नवरात्र में , षष्ठी ( सातवा दिन ),सप्तमी, या फिर अष्टमी के दिन किया जाता है , अष्टमी के हवंन का काफी महत्त्व है .3) नए घर के गृहप्रवेश के समय 4) किसी भी सहजयोगी को अपने घर को , अपने आप को , परिवार को समस्या मुक्त , बाधा मुक्त कराने के लिए अनुमति से हवन किया जाता है .
** हवन जब जी चाहे तब करने की वास्तु नहीं है , याद रखिये अगर घर में हवं करना है तो आप को काफी पहले तय करना होगा ओउर हवं के दिन तक आप की तथा घर के , सहज्योगियो की स्तिथि ध्यान , मैडिटेशन करके उच्चतम करनी होगी ताके वे लोग हवन का लाभ एवं चैतन्य को ग्रहण कर सके .
हवन के लगने वाली सामग्री .
1) हवनकुंड बनाने के लिए मिटटी की इटे ( विशेष ध्यान दे के हवं कुंड का आकार कच्छुए ( तोर्ताईस ) जिसे मराठी में कासव या कुर्म कहते है .) हवनकुंड के तल में रेत या भाड हो ( रेत हमेशा काली होती है भाड याने समंदर या गंगा के किनारे मिलाने वाली पिली रेत ) 2) रंगोली , हल्दी , कुमकुम , अक्षता ( चावल पानी धोनी है ) 3) एक नारियल , पांच तरह के मीठे फल ( संतरा नहीं लेना है या कोई भी खट्टा फल नहीं लेना है ) सात तरह के सूखे मेवे ( काजू बादाम किशमिश / किशमिस को मराठी में मनुका कहते है ,सूखे नारियल तुकडे ,सुखा खजूर जिसे छुँवारा और मराठी में खारिक कहते है , पिस्ता ,अंजीर , 4) सुखी लकडिया ( ध्यान दे लकडिया विशेष तौर पे कटहर मराठी में फणस, या आम,काजू ,अर्जुन ,साग , साल ,देवदार, चन्दन इन्ही वृक्षों के हो ये सभी वृक्ष देवगण के है ) गाय के सूखे गोबर के गोल उपले ( रोटिया ), 5) कापुर , गाय का शुद्ध घी ,6 )नौ तरह के साबुत धान ( पूरी सामग्री 3 किलो )= काले उरद , काला चना, लाल चना या छोले ,मुंग , मसूर , चवली , मटकी ,राजमा ,इ .ये सभी धान अलग अलग कटोरे में रखे तथा सफ़ेद और काले तिल ,आजवाइन ( मराठी में ओवा ) लोभान , गुग्गुल ,चन्दन पावडर 7) हवन की जलाने की समग्री जो बाजार में एकत्रित थैले में मिलाती है एक बेल फल घी में रखकर अलग रखे , हवन का भात या खीर ( चावल दूध में उबला हुआ ) 9) हवन में जलाने हेतु अलग अलग तरह के फुल , 10 ) हवं कुंद के अन्दर स्वास्तिक की रंगोली बनानी है तथा हवं कुंद को बाहर से चारो तरफ से 7 रंगों की रंगोली बनानी है 11) प्रसाद के लिए चने गुड 2 आधी कटोरी सूखे नारियल इ .
विधि :=
1 सर्व प्रथम सभी सामग्री अलग अलग कटोरों में भर कर हवं कुंड के आस पास ही रखिये, श्री माताजी के सभी प्रतिमाओं को फूलो की मालाये पहनाये तथा परतिमा के सामने एवं हवन कुंड के सामने घी के दिये जलाए .
2 दो विवाहित स्त्री पुरुष या चार व्यक्ति जो पहले से तय किये गए हो उन्हें हवं के लिए बिठाये ( यदि हवं घर में है तो घर के मुख्य करता स्त्री पुरुष एवं एनी सदस्य हवं के लिए बैठे तथा केंद्र के चलाक या किसी अन्य किसी सहज योगी को भी बिठाए ) हवन में आने वाले तथा हवं करने वाले सभी लोग मैडिटेशन कर के ही शामिल हो जाए .
3 एकत्रित बंधन लेके तीन महामंत्र , गणेश मन्त्र के बाद 1-2 मिनट का ध्यान करके श्री गणेश अथार्व्शिर्ष बोले .
4 हवं कुंड में सबसे पहले फुल डालने है तथा वे डालते हुए निम्न मंत्रो का उच्चारण करे .
*( ॐ त्वमेव साक्षात श्री _______________नमो नम:*
श्री हवन देवता
श्री स्वाहा देवता
श्री स्वधा देवता
श्री अग्नि देवता
श्री पंचमहाभूत देवता
श्री नवग्रह देवता
श्री अष्ट द्विक्पाल देवता .
श्री वास्तु देवता .
हवन कुंड में सबसे पहले उपला ( गाय के गोबर की रोटी ) रख कर उसपर कापुर जलाकर हवं कुंड प्रज्वलित करे उसमे कुछ सुखी लकडिया डाले
अग्निदेवता का मन्त्र बोले .
** फिर प। पु। श्री माताजी के 108 नाम लेके अंत में स्वाहा लगाकर सभी वस्तुओ को अग्नि में समर्पित करते रहे यह करते वक्त दाहिना हाथ ( राईट / उजवा हात ) सहस्त्रार से 3 बार गोल घुमाकर हवं कुंद की तरफ डाले .
( प्रसाद , उबला चावल सुखा मेवा ,आजवाइन , काले -सफ़ेद तील , लोभान तथा चन्दन पावडर सबसे अंत में समर्पित करनी है )
***नवरात्र में की जाने वाले हवन में महाकाली के 108 नाम लेने है .
*** इसके बाद सभी सहजयोग के उत्थान में आड़ आने वाली बाधाये , देश की समस्याए स्वयम की बाधाये, इत्यादि स्वाहा करे . और अंत में ऊपर बतायी गयी वस्तुए हवं कुंद में सपर्पित करे .
** पूर्णाहुति का मन्त्र बोलते हुए घी को तिन बार हवं कुंद में डाल दे अंत: घी में भिगोया बेलफल समर्पित करे .
$$ पूर्णाहुति मन्त्र :- ॐ अग्नेय स्वाहा ! ॐ अग्नेय स्वाहा ! ॐ अग्नेय स्वाहा !
ॐ तत्सत ! ॐ तत्सत ! ॐ तत्सत !
ॐ पूर्णमद:पुर्नमिदम पुर्नापुरन्म्युच्यते !
पुर्नस्य पुर्नमदाय पुर्न्मेवावशिश्यते
ॐ शान्ति: ॐ शान्ति: ॐ शान्ति:
अंत: 3 महामंत्र एवं आरती करे .
पूर्णाहुति के पश्चात कोई किसी भी तरह की आहुति नहीं दे सकता है , नही कोई हवं कुंद के राख को हाथ लगाए .
हवन के दुसरे दिन सम्पूर्ण राख, हवं कुंड पे राखी फल फुल माये तथा एन्य सभी वस्तुओ को समेत कर जल में बहा दे .
** महाराष्ट्र के सभी पूजाओ में सभी हवनो के समय 5 स्त्रियों द्वारा श्री माताज़ी की 'ओटी' भरी जाती है जिसमे हरी साडी , नारियल , चावल , हरी चुडिया ,सुखा मेवा , फल जैसी चीजे श्री माताजी को समर्पित की जाती है .
** हवंन से पहले चरण पूजा कर रहे हो तो श्री सूक्त और देविसुक्त का पाठ अवश्य करे .
** हवं का भोग लेने हेतु यक्ष , दानव राक्षस , किन्नर देव , वसु , गन्धर्व इ सभी आते है , इसीलिए ये जरुरी है के आपका चित्त किस तरह है और आप कितने हृदयपूर्वक हवं कर रहे है , सहजयोग के सभी हवन जिवंत स्वरुप है इसीलिए हवंन का भोग किसे जाता है ये सर्वत: आप पे निर्भर है ध्यान रखे भोग श्री माँ को अग्नि स्वरुप में ही जाए ना के किसी दानव यक्ष को ( सभी सहजी ध्यान मैडिटेशन करा के ही जाए हवं की जगह पर किसी भी मृत व्यक्ति की फोटो ना हो ).
**सहजयोग कैजुएल नहीं है बहोत सारे सहज योगी कहते है चल जाएगा चल जाएगा पर ये गलत धारणा है हवन जल्द से जल्द चालु करे दोपहर के दो प्रहर से पहले ख़त्म करे

Saturday, 19 November 2016

स्वभाव आणि आजार

स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?

तर अाता आपण जाणून घेऊ की

मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो........

१) अहंकारामुळे हाडां मध्ये ताठरता निर्माण होते.
२) स्वत:चा हट्ट पूर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.
३) अतीराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.
४) अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.
५) भीतीमुळे किडन्या व मूत्राशयाला हानी पोहचते.
६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात.
७) आपलं तेच खरं / मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता होते
८) दु:ख दाबून ठेवल्याने फुफुस व मोठ्या अतड्यांची कार्यक्षमता कमी होते.
९) अधीरता, अतीअावेश, घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला व छोट्या अतड्याला हानी होते.
१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त अजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळे शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.
११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देउन मनाला व शरीराला ताकद देते.
१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते
१३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.

तर मग आता आपल्या  रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंञण करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Monday, 7 November 2016

जब पापा घर आए

*जब पापा घर आए*...

सुबह उठा थोड़ी देर से ही...
देखा माॅं घर सवार रही थी।
हल्के हल्के सहलाकर मुझे
लंबी नींद से जगा रही थी।

उठकर मैं खुद की ही कामों
में मश्गुल बनता चला गया।
जो खुद को सही लगा  वैसे
समय बिताता चला गया।

रोजमर्रा का स्नान, 5 मिनट ध्यान, करता हुं जलक्रीया.. मशीन समान,
सोशल app सामुहिकता मैं घीरा रहुं
चैतन्य सामुहिकता से थोड़ा अनजान

ना सिखा कुछ ,ना जाना कुछ खुद,
ना दिया आत्म उन्नति पर ध्यान
अपने समय का, अपनी शक्ति का
सिर्फ अपने लिए कर दिया अवमान

माँ ने प्यार से समझाया, ओर टोका
समयपर अपनी जिम्मेदारि को जान
जब पापा घरपर आएंगे, पता चलेगा
तांडव होगा मुश्किल मैं पडेगी जान

*Dr. Shailesh sahajayogi*
😇🙏😇🙏😇

अभी भी देर नहीं हुई...
पापा आने से पहले, करले पुरा काम जिससे आए उनके चेहरे पर मुस्कान
😇🙌🙏

Friday, 4 November 2016

आध्यात्मिक परिपक्वता

*आध्यात्मिक परिपक्वता क्या है?*

1.जब आप दूसरों को बदलने के प्रयास छोड़ के स्वयं को बदलना प्रारम्भ करें। तब आप आध्यात्मिक कहलाते हो।

2. जब आप दुसरे जैसे है, वैसा उन्हें स्वीकारते हो तो आप आध्यात्मिक हो।

3.जब आप समझते है कि हर किसी का दृष्टिकोण उनके लिए सही है, तो आप आध्यात्मिक हो।

4. जब आप घटनाओं और हो रहे वक्त का स्वीकार करते हो, तो आप आध्यात्मिक हो।

5. जब आप आपके सारे संबंधों से अपेक्षाओं को समाप्त करके सिर्फ सेवा के भाव से संबंधों का ध्यान रखते हो, तो आप आध्यात्मिक हो।

6. जब आप यह जानकर के सारे कर्म करते हो की आप जो भी कर रहे हो वो दुसरो के लिए न होकर के स्वयं के लिए कर रहे हो, तो आप आध्यात्मिक हो।

7. जब आप दुनिया को स्वयं के महत्त्व के बारे में जानकारी देने की चेष्टा नहीं करते , तो आप आध्यात्मिक हो।

8. अगर आपको स्वयं पर भरोसा रखने के लिए और आत्मविश्वास को बढ़ाने के लिए दुनियां के लोगों के वचनों की या तारीफों की ज़रूरत न हो तो आप आध्यात्मिक हो।

9. अगर आपने भेदभाव करना बंद कर दिया है, तो आप आध्यात्मिक हो।

10. अगर आपकी प्रसन्नता के लिए आप सिर्फ स्वयं पर निर्भर है, दुनिया पर नहीं,तो आप आध्यात्मिक हो।

11. जब आप आपकी निजी ज़रूरतों और इच्छाओं के बीच अंतर समझ के अपने सारे इच्छाओं का त्याग कर पातें है , तो आप आध्यात्मिक हो।

12. अगर आपकी खुशियां या आनंद भौतिक, पारिवारिक और सामाजिकता पर निर्भर नहीं होता, तो आप आध्यात्मिक हो।

आप सभी को इस जीवन में अध्यात्मिक परिपक्वता प्राप्त हो, यही मंगलकामनाये ॐ

सनातन संस्कृति संघ/भारत स्वाभिमान दल

Thursday, 3 November 2016

दिवाली

*आज की कहानी*

सोचा आज से सोने से पहले तुम्हे एक कहानी सुनाया करु... जिससे तुम्हे तो नहीं पता... पर मुझे नींद अच्छी आएगी...

अभी के दिवाली आफिस के सहकर्मी के साथ बातचीत का वक्त मिला...वैसे तो हम काम की कम और दुनियाभर की बातें ज्यादा करते है...

उसने थोडीसी नाराजगी दर्शाते हुए कहा "क्या दोस्त.. दिवाली के वक्त दावत पर घर नहीं बुलाया"

उस वक्त मुझे पता चला यह मुहबोला दोस्त मुफ्त का चंदन घिसने की तैयारियों में जुटा है...

मैने कहा.. कि" व्हाटस अप पर तुझे मुबारक बात भी भेजी थी और दावत भी... देखी नहीं क्या? "

वह बोला" देखा इसलिए तो पूछ रहा हुं... इतने व्यंजन की फोटो भेजी थी... बुलाता तो चख भी लेता "

मैंने कहा" वह तो फारवर्ड फोटो थे... मेरे सामने के घर में जो परिवार रहता है... उन्होंने दिवाली की मुबारक बात देने के लिए भेजी थी... "

एक जमाना हुआ अपनों के गले लगे हुए... हर कोई सिर्फ तसबीर दिखाता है...
अच्छा हुआ  मुबारकबात मुफ्त में होती है यहाँ पर...
वर्ना त्योहार ही नहीं रिश्ते भी खत्म हो जाते यहां पर... 😇

डॉ. शैलेशकुमार सहजयोगी 😇🙏

Tuesday, 25 October 2016

किसके जैसा

छोटा था जब कहते थे सब
दिखता पापा के जैसा हु।
गिरता सवरता फिर खेलता
दोस्त कहते खिलाड़ी जैसा हु।

एक्झाम के पहले पढ़ाई करता
स्कूल में लगता पढाकू जैसा हु,
अच्छे नंबर पाता गलती से तब
पडोसी कहते ज्ञानी जैसा हु।

आए मेहमान, मिलता हसके उनसे
तो मेहमान कहते प्यारा बच्चा हु।
ना बाहरी झगडा नहीं घरपर लाता
मोहल्ला कहता न्यारा बच्चा हुं।

आज पुछता हुं जब खुद  से
सच में मैं किसके जैसा हुं।
अंदर बाहर कुछ भी नहीं मैं
माँ अब सिर्फ तेरे जैसा हुं।

माँ चरणों में समर्पित...

डॉ. शैलेशकुमार सहजयोगी लिखित
संक्षिप्त... सहज परिवर्तन पुस्तक से🙏😇🙏

कळतं की वळतं

खरच मला कळत नाही😳..
कि कळतं पण वळत नाही. 🤔
कामाचे तास संपले तरी
शरिर मात्र पळत राही. 🏃🏻

खरच मला कळत नाही😳..
कि कळतं पण वळत नाही. 🤔
विझली पणती दिवाळीची💥 ..
तरी मन जळत राही. 🔥

खरच मला कळत नाही😳.. कि कळतं पण वळत नाही. 🤔
कमवतो भरपूर दरमहा तरी💵 पैश्यासाठी धावपळत राही. 💸

खरच मला कळत नाही😳..
कि कळतं पण वळत नाही. 🤔
रोज हलका केला तरी😡
राग मनात तळमळत राही. 😤

आता मला कळलं आहे🙄.. आणि बदलायला मन वळलं आहे.😇.
उशिर झाला मात्र थोडा⌚.. श्वास थांबला 🤒 आणि शरिर  जळलं आहे... 💀

Don't get late to "REALIZE UR SELF"

Dr. Shailesh sahajayogi
Extract from sahaja parivartan book😇🙏😇

Thursday, 13 October 2016

Futuristic attitude

*futuristic attitude*
If u spare 5 minutes to read this message, u will get *TRANSFORM*

(extracted from book of SAHAJ TRANSFORM 360°
by Dr. Shailesh sahajayogi,
Transformation counselor)

In 1998, Kodak had 170,000 employees and sold 85% of all photo paper worldwide.  Within just a few years, their business model disappeared and they went bankrupt.

What happened to Kodak will happen in a lot of industries in the next 10 years - and most people don't see it coming.


Did you think in 1998 that 3 years later you would never take pictures on paper film again? Yet digital cameras were invented in 1975. The first ones only had 10,000 pixels, but followed Moore's law. So as with all exponential technologies, it was a disappointment for a long time, before it became way superior and got mainstream in only a few short years.

It will now happen with Artificial Intelligence, health, autonomous and electric cars, education, 3D printing, agriculture and jobs.

Welcome to the 4th Industrial Revolution.

Welcome to the Exponential Age.

Software will disrupt most traditional industries in the next 5-10 years.

Uber is just a software tool, they don't own any cars, and are now the biggest taxi company in the world.

Airbnb is now the biggest hotel company in the world, although they don't own any properties.

Artificial Intelligence : Computers become exponentially better in understanding the world. This year, a computer beat the best Go player in the world, 10 years earlier than expected.

In the US, young lawyers already don't get jobs. Because of IBM Watson, you can get legal advice (so far for more or less basic stuff) within seconds, with 90% accuracy compared with 70% accuracy when done by humans. So if you study law, stop immediately. There will be 90% fewer lawyers in the future, only specialists will remain.

Watson already helps nurses diagnosing cancer, 4 times more accurate than human nurses.

Facebook now has a pattern recognition software that can recognize faces better than humans.

By 2030, computers will become more intelligent than humans.Autonomous Cars:

In 2018 the first self-driving cars will appear for the public. Around 2020, the complete industry will start to be disrupted. You don't want to own a car anymore. You will call a car with your phone, it will show up at your location and drive you to your destination. You will not need to park it, you only pay for the driven distance and can be productive while driving.

Our kids will never get a driver's license and will never own a car. It will change the cities, because we will need 90-95% fewer cars for that. We can transform former parking space into parks. 1.2 million people die each year in car accidents worldwide.

We now have one accident every 100,000 km, with autonomous driving that will^ drop to one accident in 10 million km. That will save a million lives each year.

Most car companies may become bankrupt. Traditional car companies try the evolutionary approach and just build a better car, while tech companies (Tesla, Apple, Google) will do the revolutionary approach and build a computer on wheels. I spoke to a lot of engineers from Volkswagen and Audi; they are completely terrified of Tesla.

Insurance Companies will have massive trouble because without accidents, the insurance will become 100x cheaper. Their car insurance business model will disappear.

Real estate will change. Because if you can work while you commute, people will move further away to live in a more beautiful neighborhood. Electric cars won’t become mainstream until 2020. Cities will be less noisy because all cars will run on electric.

Electricity will become incredibly cheap and clean: Solar production has been on an exponential curve for 30 years, but you can only now see the impact. Last year, more solar energy was installed worldwide than fossil. The price for solar will drop so much that all coal companies will be out of business by 2025.With cheap electricity comes cheap and abundant water.

Desalination now only needs 2kWh per cubic meter. We don't have scarce water in most places, we only have scarce drinking water. Imagine what will be possible if anyone can have as much clean water as he wants, for nearly no cost.

Health: There will be companies that will build a medical device (called the "Tricorder" from Star Trek) that works with your phone, which takes your retina scan, your blood sample and you breathe into it. It then analyses 54 biomarkers that will identify nearly any disease. It will be cheap, so in a few years everyone on this planet will have access to world class medicine, nearly for free.

3D printing: The price of the cheapest 3D printer came down from $18,000 to $400 within 10 years. In the same time, it became 100 times faster.

All major shoe companies started 3D printing shoes.

Spare airplane parts are already 3D printed in remote airports.

The space station now has a printer that eliminates the need for the large number of spare parts they used to have in the past.

At the end of this year, new smart phones will have 3D scanning possibilities. You can then 3D scan your feet and print your perfect shoe at home.

In China, they already 3D printed a complete 6-storey office building. By 2027, 10% of everything that's being^ produced will be 3D printed.

Business Opportunities: If you think of a niche^ you want to go in, ask yourself: "in the future, do you think we will have that?" and if the answer is yes, how can you make that happen sooner? If it doesn't work with your phone, forget the idea.

And any idea designed for success in the 20th century is doomed in to failure in the 21st century.

Work: 70-80% of jobs will disappear in the next 20 years. There will be a lot of new jobs, but it is not clear if there will be enough new jobs in such a small time.

Agriculture: There will be a $100 agricultural robot in the future. Farmers in 3rd world countries can then become managers of their field instead of working all days on their fields. Agroponics will need much less water.

The first Petri dish produced veal is now available and will be cheaper than cow-produced veal in 2018. Right now, 30% of all agricultural surfaces is used for cows. Imagine if we don't need that space anymore.

There are several startups that will bring insect protein to the market shortly. It contains more protein than meat. It will be labeled as "alternative protein source" (because most people still reject the idea of eating insects).

There is an app called "moodies" which can already tell in which mood you are.

Until 2020 there will be apps that can tell by your facial expressions if you are lying. Imagine a political debate where it's being displayed when they are telling the truth and when not.

Bitcoin will become mainstream this year and might even become the default reserve currency.

Longevity: Right now, the average life span increases by 3 months per year. Four years ago, the life span used to be 79 years, now it's^ 80 years. The increase itself is increasing and by 2036, there will be more than one year increase per year. So we all might live for a long long time, probably way more than 100.

Education: The cheapest smart phones are already at $10 in Africa and Asia. Until 2020, 70% of all humans will own a smart phone. That means, everyone has the same access to world class education.

Then what will be last....
A mass destruction by empty hands and mindless heads...
Only one thing will survive and which can make other survive too.... "A character"

People love and respect you not for your skills or experience or knowledge,
Most important thing is "WHAT  CHARACTER YOU HAVE???"

Think over it.... Again n again.... FUTURE IS COMING.

Research with references of
Robert M. Goldman

Sunday, 18 September 2016

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:-
🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
🌝 इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा.
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता.
त्यात सर्वोच्चस्थानी पोहोचा.
आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.
🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
असं काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही असं काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
🌝बदल घडविल्याशिवाय
प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:चं मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाहीत...

    🖋🖋🖋🖋🖋🖋

Saturday, 20 August 2016

Bija mantra

The three Granthis (knots of Illusion)

Aum twameva sākshāt Shrī Brahma-granthi vibhedinī sākshāt
Shrī Ādi Shakti Mātājī Shrī Nirmalā Devyai namo namah

Brahma-granthi, the first knot is created by our attention becoming entangled with matter and materialism. It starts from Muladhara, moves up the left channel and creates superego. By its action we lose sight of the Spirit. To overcome it we should put our attention on the Spirit and not on worldly matters.

Aum twameva sākshāt Shrī Vishnu-granthi vibhedinī sākshāt
Shrī Ādi Shakti Mātājī Shrī Nirmalā Devyai namo namah

Vishnu-granthi, the second knot is the one by which we think that we can ‘do’ something and achieve something in this world. The more we think and strive and live with our ambitions, the more its action moves up the right side and creates ego. Human beings cannot break the second knot, only God can do it. So here we must respect ourselves and surrender ourselves to God.

Aum twameva sākshāt Shrī Rudra-granthi vibhedinī sākshāt
Shrī Ādi Shakti Mātājī Shrī Nirmalā Devyai namo namah

Rudra-granthi, the third and last knot occurs on the central channel due to artificiality in seeking. We have to be truthful and honest in our seeking, absolutely on the truth. We are seeking the Spirit, to become one with the Spirit and all our attention should go on the Spirit and should not be frittered away on nonsensical things.

‘With Agni (fire), when the Brahma-granthi meets between the Kundalini, Muladhara chakra and the Swadhishthana, then Agni Brahmagranthi is established. When Vishnu-granthi mixes up with the Surya (Sun), that is between the Nabhi and the Heart chakra, Surya Vishnu-granthi is established. When Vishuddhi and Agnya auras meet, then Chandra Rudra-granthi is established (Moon).’

Shri Mataji Nirmala Devi, ‘Bija Mantras, Shri Lalita, Shri Chakra’, Hampstead, UK, 14 Oct 1978.

Emotional states

*12 Types Of Pain That Are Directly Linked To Emotional States*

According to:
Dr. Susan Babel , Psychologist:- Emotions do Affect Chronic Pain.
She says that chronic pain, beside physical injury, may be caused by stress and emotional issues.

Let’s take a look at what pain in a particular area of your body indicates:

*Head*
Headaches can be caused by stress life. If someone has chronic headaches she/he needs to grab some time for themselves on daily basis. Relaxing may help you to relieve your body from the head pain.

*Neck*
Neck pain implies the need to forgive. It may be to forgive yourself or to forgive some other person. It is very important to focus on things that you love about yourself or what others love in you.

*Shoulders*
Pain in the shoulders is sign that person carries a heavy emotional burden. Shoulders carry everything. To solve this problem share the load with friends or family.

*Upper Back*
Upper back pain manifests lack of emotional support. Probably the person is holding back feelings or doesn’t feel appreciated. Just talk about your feelings with your partner or close friend.

*Lower Back*
Pain in the lower back shows that person has financial worries. Sit down and focus on managing money.

*Elbows*
Elbow and arm pain signifies a lack of flexibility. Try not to resist the natural changes in your life.

*Hands*
Pain in the hands may be caused by a lack of friends. Try to meet new people.

*Hips*
Fear of change, moving or waiting on a big decision can cause the hip pain. Make the changes step by step.

*Knees*
Pain in the knee is a sign of high self-esteem. Maybe you should try to do some volunteering work and remember no one is perfect.

*Calves*
Calf pain is caused by stress, emotional tension or jealousy. Maybe it is time to let go the jealousy or any big stressor in your life.

*Ankles*
Pain in the ankle means that you need more pleasure in your life. Try to enjoy the little things and every moment in your life.

*Feet*
Foot pain occurs if you fight with depression. Depression is a specific disease, but for a start try to find a new hobby or just adopt a pet.

Friends this concept is scientifically proven so before adopting medicine or concern for the doctor, give some time and observe your thoughts ...it heals you automatically

Wednesday, 17 August 2016

Raksha Bandhan

*रक्षाबंधन - *
खरं तर मला बहिण नाही... तात्पुरता नात्यात बांधून घेणे ही मला आवडत नाही... पण रक्षाबंधन आले कि  रिकाम्या हात मनाला रिकामेपण देऊन जातो आणि मग इतरांशी कामासंबधात बोलत असताना... रस्त्यावर जात येत असताना मी इतरांच्या हातातील राख्या मोजत राहतो...
तुम्ही म्हणाल की का नाही बनवत कोणाला बहिण...

सरसकट सर्व माझ्या बहिणीच आहेत.. भीती फक्त हि वाटते.. तीला खरच गरज असताना मी तिथे असेन का?

कोणी तिला अरे केले किंवा तत्सम नजरेने तीला बघितले तर खरच मी त्याला जाब विचारेन का?

मी खरचं तिचा भाऊ (भीती घालवून ऊणीव भरणारा) बनण्याच्या लायक आहे का?

उत्तर मला ठाऊक आहे... आणि त्या हातभर राख्या बांधून मिरवणाऱ्या भावांनाही...

आणि खरं  सांगायचं तर आजच्या स्त्रिया खरचं सक्षम आहेत... पुर्वी पासुनच त्या सक्षम होत्या... आम्ही त्याना बंधनात बांधत गेलो... भावनांच्या आणी घरातील चौकटीच्या...

म्हणुन तर रक्षाबंधन...

खरतर बहिण भावाला राखी बांधत असते
भावाच्या रक्षणासाठी ...

राखी बांधुन बहिन भावाला  आपल्या प्रेमाच्या रक्षणात ठेवते आणि आम्ही मात्र आपला अहंकार जपत तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असेन असे क्षणिक आश्वासन देतो... आणि उगाच अपराधी नको वाटायला म्हणून गिफ्ट ही...

लेखन
डॉ. शैलेश कुमार सहजयोगी यांच्या
"परिवर्तित आयुष्य "या पुस्तकातून अशंत

Raag

शास्त्रीय संगीतातील विविध राग आणि ते ऐकल्याने मिळणारे फायदे -
1 राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.
2 राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.
3 राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.
4 राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.
5 राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.
6 राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.
7 राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.
8 राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.
9 राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.
10 राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.
11 राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.
12 राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.
13 राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.
14 राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.
15 राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.
16 राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.
17 राग गौरी – शुध्द ईच्छा, मर्यादाशिलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.
(व्हाट्स अप समुहामधे आलेली सुंदर माहिती)

Thursday, 11 August 2016

Mother u be in our brain

Puja, Mother You be in our brain

आप सबके बीच आना बड़ा सुखद अनुभव है और अभी मेरे आने से पहले यहां जो कुछ हुआ उसके लिये मुझे खेद है। लेकिन जैसा कि मैंने कहा कि प्रकृति भी परमेश्वरी व्यक्तित्व की उपस्थिति में जागृत हो जाती है और एक बार जब ये जागृत हो जाय तो यह उसी तरह का व्यवहार करने लगती है जैसे कोई साक्षात्करी आत्मा करती है। ये उन लोगों से नाराज हो जाती है जो धार्मिक नहीं हैं … जो परमात्मा के बारे में जानना नहीं चाहते हैं…. जो लोग गलत कार्य करते हैं… जो लोग सामान्य लोगों जैसा व्यवहार नहीं करते हैं … या एक तरह से वे पूर्ण का हिस्सा नहीं बनना चाहते हैं … इस तरह के सभी लोगों से वह नाराज हो जाती है। एक बार जब वह इस स्तर तक आ जाती है तो यह स्वयं ही कार्यान्वित होने लगती है। जैसा कि आपको मालूम है कि सहजयोग के अनुसार सभी तत्वों के पीछे उनके देवता होते हैं। उदाहरण के लिये आग के देवता अग्नि हैं। अपने शुद्ध स्वरूप में ….वास्तव में अग्नि देवता हमें शुद्ध करते हैं। ये सभी को शुद्ध करते हैं … ये सोने को शुद्ध करते हैं … यदि आप सोने को आग में डाल दें तो यह जलता नहीं है बल्कि और भी चमकदार हो जाता है। लेकिन अन्य बेकार की वस्तुओं को आग जला डालती है।
अतः सभी ज्वलनशील वस्तुयें अधिकांशतया निम्न श्रेणी की होती हैं जिनको जलाना ही उचित है। आश्चर्यजनक रूप से इन न्यून श्रेणी की वस्तुओं को जब जलाया जाता है तो उन्हें सत्य और असत्य का पता चल जाता है या वे इस प्रकार से प्रतिक्रिया करने लगती हैं जैसे कि उन्हें मालूम हो कि कौन सा कार्य किया जाना चाहिये। एक सहजयोगी और आग के बीच यह अंतर है कि आग सोचती नहीं है और जिन चीजों को जलाना हो वह उन्हें जलाती जाती है और यह जानती है कि किस चीज को जलाना है और कहां जाना है और इसी तरह से ये चीजों को जलाती जाती है। ।
इसमें सबसे ज्यादा दुर्भाग्यपूर्ण बात ये है कि लोग समझते हैं कि आग में किसी प्रकार का दया भाव नहीं है जबकि इसमें कुछ तो दयाभाव तो होना चाहिये ताकि ये कुछ लोगों को बचा सके। लेकिन समस्या ये है कि हमारे अंदर कई प्रकार की चीजें हैं। हमारे अंदर आग है… पानी है…. और पृथ्वी तत्व है। लेकिन आग में केवल अग्नि तत्व है…. अन्य कुछ नहीं है। ये अपने गुण के अनुरूप ही कार्य करती है। और आग का जो भी गुण है……. यह सत्य को असत्य से अलग कर देती है और उसके अनुसार ही ये व्यवहार करने लगती है लेकिन रहती आग ही है। ये करूणा नहीं हो सकती है। एक तरह से देखें यदि आप किसी अच्छे और गलत व्यक्ति में से गलत व्यक्ति का चुनाव करते हैं …. तो सूक्ष्म रूप से देखने पर ये भी करूणा है क्योंकि ये सत्य है और सत्य ही प्रेम है। अतः ये जो कुछ भी कर रहीं है वह परमात्मा के प्रेम के लिये कर रही है। और जब ये परमात्मा के प्रेम का प्राकट्य कर रही है तो यह एक व्यक्ति की तरह से कार्य करने लगती है … जैसे कि वह एक मनुष्य हो क्योकि इसके अंदर विवेक है। ये जानती है कि क्या जलाना है और क्या नहीं जलाना है।
एक दिन जब हम लैंप लेकर दरवाजों की सफाई कर रहे थे तो लिंडा गलती से एक लैंप मेरे शरीर के पास ले आई। लैंप की लौ बहुत तेज थी लेकिन वह घूम कर मेरे शरीर के छुये बिना चली गई … उसने मुझे छुआ तक नहीं। लिंडा हैरान रह गई … उसने कहा माँ आप जल रही हैं। मैंने कहा चिंता मत करो …. ये मुझे छुये बिना चली गई है। आग उन लोगों को नहीं जलाती है जो पावन होते हैं… शुद्ध होते हैं। इसका उदाहरण सीता जी हैं। जब सीता जी को रावण के महल से लाया गया तो सब कहने लगे कि वह एक राक्षस के साथ रह कर आई है और यह अवश्य देखना चाहिये कि वह दोषी हैं या नहीं। सीताजी ने कहा आप मेरी अग्नि परीक्षा ले लीजिये. श्रीराम ने आग जलाई और वह उस आग में बैठ गईं लेकिन आग उनका कुछ न बिगाड़ सकी और बुझ गई।
ऐसे समय में अग्नि देवता को मालूम होता है कि क्या गलत है और क्या सही है … कौन पवित्र है और कौन अपवित्र है। मनुष्य समझने और पहचानने के लिये काफी लंबा समय लेते हैं। लेकिन ऐसा क्यों है कि पानी और आग मनुष्यों से अधिक संवेदनशील हो जाते हैं। किस प्रकार से वे आज्ञाकारियों की तरह से कार्य करते जाते हैं मानों उन्हें मालूम हो कि उनका कार्य क्या है और वे इस कार्य को इतनी शीघ्रता और दक्षता से करते हैं।
इसका कारण ये है कि वे पूरी तरह से परमात्मा के नियंत्रण में हैं। वे परमात्मा की शक्तियों के नियंत्रण में हैं … पूर्णतया … शत-प्रतिशत। जो कुछ भी परमात्मा चाहता है … जब ये प्रकाशित हो जाते हैं तो ये वही करते हैं। लेकिन मनुष्य अभी भी अपनी मानव चेतना और दिव्य चेतना और परमात्मा से एकाकारिता के बीच झूल रहा है। मनुष्य की संवेदनशालता बहुत धीरे-धीरे विकसित होती है। वैसे कोई बात नहीं इससे कोई अंतर नहीं पड़ता है लेकिन जब ये विकसित होती है तो ये दो कदम आगे जाकर पांच कदम पीछे हो जाती है। यदि दो वर्ष का समय है तो आप देखेंगे कि एक आदमी अभी भी वहीं खड़ा है जहां वो पहले दिन खड़ा था। आप परेशान हो जाते हैं कि ऐसा कैसे हो गया … सहजयोग के बावजूद भी। लेकिन बात यह है कि मनुष्य सोच सकता है… निर्णय ले सकता है और उनके पास स्वतंत्रता है कि वे इस संवेदनशीलता को किसी भी समय त्याग दें। अतः आपको परमात्मा की आज्ञा का पूरी तरह से पालन करना चाहिये … पर हम कई बार ऐसा कर नहीं पाते हैं … क्योंकि हमारा लालन-पालन इस तरह से नहीं हुआ है … हमें मालूम भी नहीं होता कि किस प्रकार से ये करना चाहिये और ये काफी कठिन भी है।
कई लोग कहते हैं कि माँ समर्पण करना बहुत कठिन है … ऐसा नहीं है कि आप समर्पण नहीं करना चाहते हैं लेकिन…… अभी भी उनमें कहीं अहंकार की भावना है…. माँ कुछ कहती हैं और वे प्रश्न करना प्रारंभ कर देते हैं। माँ कुछ कहती हैं और हम सोचते हैं कि हम माँ को सुझाव दें कि इसका अन्य विकल्प भी है … या ये या वो। लेकिन इसका कोई विकल्प नहीं है …. यदि कोई व्यक्ति संवेदनशील है तो इसका कोई विकल्प नहीं है

परमात्मा हमेशा आपके हित के बारे में सोचता रहता है… आपके कल्याण के विषय में सोचता रहता है और जो कुछ भी वह देखता या करता है ….. उसमें यह निश्चित है कि वह आपसे कहीं अधिक ज्यादा जानता है …. बहुत अधिक। लोग दूसरों के प्रति सहानुभूति, दया आदि के विचार रखते हैं पर परमात्मा की करूणा के सामने मानवीय दया एवं करूणा क्या है…. इसमें लोग केवल बातें करते हैं …. करते कुछ नहीं। जबकि परमात्मा की करूणा कार्य करती है…. लोगों पर कार्य करती है …. वह केवल बातें ही नहीं करती कि ओह मैं तो इतना दयावान हूं … दया से ओतप्रोत हूं … ऐसा कुछ नहीं बस ये कार्य करती रहती है…. इसका केवल प्राकट्य होता है। अतः हमें पूर्णतया अहंविहीन हो जाना चाहिये। आपको सदैव अपने अंतर में स्थित अपनी आत्मा का कहना मानना चाहिये। परंतु अपने अंतर में स्थित अपनी आत्मा का कहना किस प्रकार से मानना चाहिये? अपनी चैतन्यमय चेतना के माध्यम से। अपनी चैतन्यमय चेतना के माध्यम से आत्मा का कहना मानिये। कोई भी प्रश्न आप पूछना चाहते हैं … कुछ भी आप करना चाहते हैं आप अपनी चैतन्यमय चेतना का कहा मानें। लेकिन कुछ लोग इतने संवेदनशील नहीं होते हैं … ये बात सच है। वो लोग इतने संवेदनशील क्यों नहीं होते हैं क्योंकि वे इसके बारे में सोचते रहते हैं। आप अपने मस्तिष्क से सोचते हैं… सोचते हैं न? यदि आपके मस्तिष्क को प्रकाशित कर दिया जाय तो आप ठीक वैसा ही सोचने लगेंगे जैसा परमात्मा सोचता है और आपकी संवेदनशीलता भी बढ़ने लगेगी क्योंकि संवेदनशीलता मध्य नाड़ी तंत्र से आती है। यदि हमारे मध्य नाड़ी तंत्र में किसी प्रकार की बाधा है तो वास्तव में यह बाधा आपके मस्तिष्क में है क्योंकि सभी केंद्र आपके मस्तिष्क में होते हैं। अतः सबसे अच्छा तो ये कहना होता है कि माँ मेरे मस्तिष्क में विराजिये …. माँ मेरे मस्तिष्क में निवास करिये। कृपया आप मेरे मस्तिष्क को नियंत्रण में रखिये। माँ आप मेरे मस्तिष्क का मार्गदर्शन अपने ईश्वरीय विवेक से कीजिये। आप अपने विषय में सोचना छोड़ दीजिये और ये शब्द … मैं सोचता हूं तो सहजयोगियों को एकदम से छोड़ देना चाहिये। मैं सोचता हूं का अर्थ है ….ये कुछ भी हो सकता है। जैसे कि एक बार हम बाहर गये और हमारे साथ हमारी एक रिश्तेदार लड़की रह रही थी। उस दिन हमारे घर पर कोई भी नौकर चाकर भी नहीं थे और खाना मैं ही पका रही थी। पर जब मैं बाहर जा रही थी तो मैंने उससे कहा कि सवेरे मैं चली जाऊंगी तो क्या तुम हमारे लिये थोड़ा खाना बना सकोगी ताकि जब हम वापस आंये तो हम खा सकें। जब हम वापस आये तो उसने मुझे बताया कि उसने खाना नहीं बनाया है। मैंने उससे पूछा कि क्यों नहीं बनाया हम तो खाना यहीं खाने वाले थे तो उसने कहा कि मैंने सोचा कि शायद आप लोग वापस न आंये … शायद आप लोग भूखे ही न हों … और आप खाना खाना ही न चाहें … मैं खाना अच्छी तरह से बना ही न पांऊ। उसने मुझे खाना न बनाने के ये चार विकल्प दिये। मैंने उससे पूछा कि तुमने ये क्यों नहीं सोचा कि हम भूखे होंगे और हम खाना खायेंगे। तुमने इस प्रकार से क्यों नहीं सोचा?
मैंने सोचा का अर्थ है कि आपके मस्तिष्क में परमात्मा का मार्गदर्शन तो है ही नहीं। ये मार्गदर्शन तो आपके अहं अथवा प्रतिअहं से आ रहा है … जो कहता है कि ऐसा हो सकता है या वैसा हो सकता है। लेकिन कैसे ? आपने ये क्यों नहीं सोचा ? आपने दूसरी तरह से क्यों नहीं सोचा। लेकिन ये ऐसा ही है और जब ये चीजें होती हैं तो हम इस प्रकार के विकल्प और तर्क देने के आदी हो जाते हैं कि ये भी मस्तिष्क की आदत हो जाती है और मस्तिष्क परमात्मा से अलग हो जाता है। अतः आपको अपने मस्तिष्क से कहना है कि तुमने क्यों ऐसा सोचा। क्या तुम इस प्रकार से सोचना छोड़ोगे ? चलो हम सकारात्मक चीजों के बारे में सोचते हैं।
सकारात्मक सोच और कुछ नहीं बस सोचना भर है। सहजयोग के अनुसार सोचना आक्रामक नहीं होना चाहिये बल्कि इसका अर्थ है कि ऐसी सोच जिससे परमात्मा का प्राकट्य हो …यही सकारात्मक सोच है और इसके परिणामस्वरूप आपकी नसें खुलनी प्रारंभ हो जाती हैं और इसकी या परमात्मा की शक्ति की प्रचीति आपको अपनी अंगुलियों के पोरों पर होने लगती है। यही एक मूलभूत बात है जो पश्चिम में या पश्चिमी संस्कृति में नहीं होती है क्योंकि यहां हमें हर बात का स्पष्टीकरण चाहिये। देखिये यदि आप किसी भूतबाधित व्यक्ति के पास जाते हैं और स्वयं बाधित हो जाते हैं तो आप स्पष्टीकरण देने लगते हैं कि देखिये मैं उस व्यक्ति के पास ये सोच कर गया था … या मैंने सोचा कि मैं उस व्यक्ति को ठीक कर दूंगा। लेकिन इसका परिणाम ये हुआ कि आज आप पागल हो गये हैं। उस व्यक्ति को ठीक करने की बजाय आप खुद पागल हो गये (अस्पष्ट)। तो इसका कारण क्या है? इसका कारण है कि आपने अत्यंत नकारात्मक ढंग से सोचा कि मैंने सोचा कि इससे मेरा ही भला होगा या मैं तो उस व्यक्ति की मदद ही कर रहा था लेकिन इसके उलट मैं खुद ही परेशानी में पड़ गया। देखिये परेशानी ने सोचा नहीं बल्कि यह तो आपके अंदर स्वयं ही प्रवेश कर गई। यह वहां जाकर बैठ गई बिना सोचे हुये … उसने कभी नहीं सोचा कि मैं इस व्यक्ति के अंदर बैठू या नहीं, यह आई और जब आप सोच रहे थे तो यह आपके अंदर गहरे जाकर बैठ गई। ये किसी चोर की तरह से आपके घर में घुस जाती है और आप किसी और ही कार्य में व्यस्त थे … कुछ और ही कार्य कर रहे थे । ये एकदम वैसा ही है । आप अचानक से देखते हैं कि चोर तो आपके पीछे ही खड़ा है और आप कहते हैं कि मैं तो सोच रहा था।
इसी प्रकार से यही हमारे साथ भी होता है जब हम जानते हैं …… हमारा मस्तिष्क जानता है कि मैं इसकी कोई व्याख्या कर सकता हूं। जब भी मस्तिष्क व्याख्या करने के लिये तैयार होता है तो मस्तिष्क इसका आदी हो जाता है और स्पष्टीकरण देने लगता है। परंतु स्पष्टीकरण से आपकी कोई सहायता नहीं हो पाती है।
अतः आपको विचारों की लहरों पर सवार नहीं होना चाहिये और न अपनी सोच पर सवार होना चाहिये क्योंकि सोच का एक विकल्प होता है। सोच का हमेशा एक विकल्प होता है। आप कह सकते हैं कि मैं ये सोच रहा था या वो सोच रहा था लेकिन आप किस को दोष दे रहे हैं? आप ही सोच रहे थे तो आपको ही अपनी सोच के लिये उत्तरदाई होना पड़ेगा। माना कि एक इंजन का ड्राइवर निर्णय लेता है कि मुझ किसी दूसरे रास्ते से जाना चाहिये और फिर उसका एक्सीडेंट हो जाता है। लोग उससे पूछ सकते हैं कि आपने ऐसा क्यों सोचा कि आप दूसरी जगह से जांय … किसने आपको ये सोचने पर मजबूर किया। लेकिन मैं दैनिक जीवन में देखती हूं कि लोग कहते हैं कि मैं सोचता हूं … मैं सोचता हूं … मैं सोचता हूं। वे हर समय विकल्प देते हुये रहते हैं और इसीलिये वे ऊपर नीचे …. ऊपर नीचे …. ऊपर नीचे जाते रहते हैं।
लेकिन अग्नि, जल और धरती माँ के लिये कोई भी विकल्प नहीं है। यदि मैं धरती माँ को छू लूं और कहूं कि मेरी इस समस्या को सोख लें तो वह उनको सोख लेगी। यदि मैं आग से कहूं कि आओ जल जाओ …. मैं तो कहती भी नहीं हूं …. लेकिन वह तुरंत ही सब सोख लेते हैं। आप कह सकते हैं कि उनकी कुंडलिनियां उठ जाती हैं। आप मेरे चित्र के साम ने आग रखें तो ये चैतन्यमय हो उठती है … आप अग्नि तत्व को रख दें तो ये चैतन्यमय हो जायेगा। उसके पास अन्य कोई विकल्प ही नहीं है। ये सोचता ही नहीं है …. इसके पास विकल्प भी नहीं हैं .. ये तो बस प्रकाशित है ….. इसके अंदर प्रकाशित होने का गुण है क्योंकि सोचने से ये अशुद्ध हो जाता है। सोचने से आपका प्रकाशित होना अशुद्ध हो जाता है …. तर्क करने से … व्याख्या करने से….. मूर्खतापूर्ण विकल्प देते रहने से। आपको मालूम होना चाहिये कि परमात्मा के लिये कोई विकल्प नहीं होने चाहिये। संस्कृत में इसे पर्याय कहते हैं …. परमात्मा के यंत्र का कोई पर्याय नहीं है। इसके जैसा कुछ भी नहीं है। मान आप इसे स्वीकार ही नहीं करना चाहते हैं तो आपको ही समस्यायें होंगी और फिर आप कहेंगे कि माँ हमको किस प्रकार से समस्यायें हो गईं।

परमात्मा आपको आशीर्वादित करे।

शुक्रवार,4 मार्च 1983,एडिलेड,ऑस्ट्रेलिया

Tuesday, 2 August 2016

Ashtavakra

*॥ जय श्री माताजी ॥*

*परमपूज्य गुरु श्री अष्टावक्र भगवान हे आदिगुरु श्री राजा जनकांचे गुरु होते. त्यांनी लिहिलेल्या अष्टावक्र गीता ह्या पवित्र ग्रंथातील कांही निवडक वचनें खाली दिली आहेत.*
१) मनुष्य जन्म हा ८४ लाख योनीतून होतो, पण तो मनुष्य झाल्यावर पुन्हा त्याच योनीत ढकलला जातो, त्याचे *कारण अहंकार आणि प्रतिअहंकार होय.*
२) *मनुष्यातील सत्य धर्म हा फक्त एक सद्गुरु जागृत करु शकतो,* (धर्मातीत) पार झालेल्या साधकामध्ये धर्माच मोजमाप अगदी स्वच्छ पाण्याप्रमाणे आहे *तो जे बोलतो आणि बोलण्यातून जसे घडते आणि तो जे ज्ञान देतो त्याचे रुपांतर धर्मात होते ही त्याची पहिली सिद्धी आहे.*
३) *मनुष्याला आजार हे दोन प्रकारांनी येतात १) मागील (पूर्व) कर्म २) अपेक्षा* त्यामुळेच इच्छेने लिप्त मनुष्य *ज्या अपेक्षा आणि इच्छा जगाच्या कल्याणासाठी नसतात ज्या इच्छा आणि विषयातून क्रोध, राग आणि भिती निर्माण होते असा मनुष्य स्वत:ला नर्काच्या दिशेला ढकलतो.*
४) *सुखाची अपेक्षा करणारा मनुष्य दुसर्‍यांच्या सुखातून परमेश्वराला दोष लावत असतो.*
५) *मायेतून पार झालेला साधक जरी स्वत:ला प्रकृति (आदिशक्ति) च्या श्री चरणी  लीन झालेला असेल तरी त्याची परिपक्व साधना महामायेच्या प्रभावाखाली आहे हे तो विसरतो.*
६) माझ्या शिष्या राजा जनक हा जरी परमेश्वराकडून आला असला तरी त्याला *मनुष्याप्रमाणे दु:ख आणि सुख ह्या गोष्टींना सामोरे जाणे आहे.* त्याच्या मुलीला अशा गोष्टींना सामोरे जावे लागणार की त्याची कल्पना स्वत: (माझा शिष्य) राजा जनक पण करु नाही शकणार, आणि ते बदलू पण शकणार नाही.
७) *योग, विद्या आणि सिद्धी ह्या सुद्धा मायेच्या प्रभावाखाली आहे म्हणून ह्या गोष्टी महामाया बोलवली जाते.*
८) हे माझ्या शिष्या नीट ऐक (राजा जनकांचे गुरु बोलले) *कुंडलिनी जागृती म्हणजे योग नाही, तिला (कुंडलिनीला) सहस्त्रारात स्थिर करणे म्हणजे योग आहे, आणि स्थिर करुन हे जग एका नाटकासारखे पहाणे हा महायोग आहे, हे तु जाणून घे आणि इतरांना पण सांग, कारण घोर कलीयुगात हे कार्य शिव आणि शक्ती (महामाया) स्वरुपात करणार आहे.*
९) हे माझ्या शिष्या (राजा जनक) मला साधक खूप मिळतील, गुरु पण खूप होतील, महागुरु पण हजार असतील पण *आत्मस्वरुप (विदेही) होऊन ह्या जगाला तारणारे गुरु मला हवे आहे आणि ते खूप कमी आहे. ते तुला शोधावे लागतील, म्हणून तू घोर कलीयुगा पर्यंत जन्म घेत रहा आणि त्यांचा शोध घेत रहा....*

Wednesday, 27 July 2016

Transmitter

YOU are transmitters


Everywhere you are sitting in meditation you are transmitting vibrations, do you know that? At that time if you are thinking, say of your jobs and your other things which you have been thinking before, the transmission is poorer. Think of love. Think of the whole country, think of the whole world at that time. You are transmitters of these waves of love, and love will flow from you.

I told you once that you are made in the form of Ganesha, and that’s what you have to do. You know there are vibrations from you coming out. You are sending vibrations out, you know that. That means you are like any deity which is thrown out of the Mother’s, I mean Earth’s, womb, and a big temple is raised, and thousands of people go to worship that. And they say it is a temple, of a Jagrut Devta, means a person…jagrut means enlightened, awakened. And that’s just a stone, a stone that comes out and people build a temple on top of that and go there and worship that, while there are so many already sitting here, so many jagrut, realized souls. These are living, these are moving, these are understanding. They maneuvere. The stones only emit vibrations, to clear the atmosphere, but you, you can raise the Kundalini. They cannot raise the Kundalini, you can.

And what are you doing about it? Such a precious thing you have got. What are you doing about it? Is it because there is no business with it, that we are taking it so slowly? Supposing it’s an enterprise, then everybody would be up and doing. Is it? We have to change our ways and methods of understanding. The reward of God is thousand-fold than any enterprise can bestow upon you. When He blesses you, you wouldn’t even have words to thank Him, to that extent He goes.

Are we depending on Him or on our own old ways? We have to change very much, we have to transform ourself into new style of thinking. It is very, very important. I hope you’ll think about it, what I have talked to you today. Don’t take to life which has not brought any happiness to you. You have your friends, who are Sahaja Yogis. Change your friends. Change your methods of life. You’ll enjoy much more.

This is for you to understand, about yourself and about the importance of Sahaja Yoga. Unless and until it is an enterprise, nobody takes it up seriously. This is the style of Western thinking. It has to be whether it is hocus-pocus or real enterprise, doesn’t matter. As long as there is money exchanges, everybody is up, and doing. But when it comes to Sahaja Yoga, they have no time, even to meditate. Because we have not yet loved, we have not felt that love within ourselves. I wish you could all feel that depth of love. Then you would go all out, to work it out for yourself and for others.

H.H.Shri Mataji Nirmala Devi, extract from Talk at Caxton Hall, 15/10/79

Sahastrar day

मेरे अवतरण कि कहानी मुझे आपको बतानी है


"......................' सहस्त्रार दिवस' के विषय में मेरे अवतरण से भी बहुत समय पूर्व निर्णय कर लिया गया था। इसकी कहानी मुझे आपको बतानी है । पैंतीस करोड़ देवी - देवताओं ने स्वर्ग में बहुत बड़ी सभा की , यह निर्णय करने के लिए कि क्या किया जाए ।सभी देवी - देवता वहाँ उपस्थित थे। सहस्त्रार को खोलना मानव को दिया जाने वाला सर्वश्रेष्ठ वरदान है- मानव को आत्मा और परमात्मा के सच्चे ज्ञान के प्रति चेतना एवं उनके अज्ञानान्ध्कार को दूर करना और यह कार्य बहुत ही शीघ्र किया जाना था। तो सभी देवी - देवताओं ने प्रार्थना की , अब मुझे , आदिशक्ति को , जन्म लेना है।____ये कार्य छ: मई १९७० से पूर्व होना आवश्यक था क्योंकि उस वर्ष का यह दिन प्रलय का दिन था । अन्तिम समय पर , पाँच  मई १९७० को यह कार्य किया गया । इस सबका निर्णय पहले ही कर लिया गया था और सभी देवी - देवताओं को उनका कार्य बता दिया गया था । देवता अत्यन्त कार्य-कुशल एवं आज्ञाकारी हैं, मुझे भली-भाँति जानते हैं, मेरे बाल की नोक तक पहचानते हैं।
.....................सभी में मैंने कहा कि, "सहस्त्रार पर मुझे महामाया बनना होगा, महामाया होना होगा, मुझे कुछ ऐसा होना होगा , मुझे कुछ ऐसा बनना होगा ताकि देवताओं के अतिरिक्त कोई मुझे पहचान न सके। अब इस महामाया को पृथ्वी  पर आना था । अपने वास्तविक रूप में आदिशक्ति को नहीं। आदिशक्ति का शुद्ध रूप तो बहुत बड़ी बात है, अतः आदिशक्ति ने महामाया का आवरण पहन लिया। श्री आदिशक्ति ने कहा था कि," मैं मानव मात्र की माँ के रूप में , एक सर्वमान्य व्यक्ति के रूप में पृथ्वी पर जाऊँगी, जिसे जीवन की सभी चिंतायें, उदासियाँ और खुशियाँ हों मैं हर स्थिति को सहन करुँगी " श्री आदिशक्ति की यह घोषणा देवी - देवताओं के लिए वरदान थी ।"

----🌷 H.H.SHRI MATAJI 🌷--- इटली, ८.५.१९८८.

Intuition

🙏🏻🌸 *Jai Shri Mataji*🌸🙏🏻
The discretion of the Ida Nadi is intuition. If you develop that discretion within you, through your meditative powers, you develop intuition. And intuition is nothing but is the help of the Ganas which are surrounding you. If you learn to take help from the Ganas you can become very intuitive and without much intelligence of yours, you can say the right thing. The whole of Sahaja Yoga, I would say, fifty percent at least out of that, is based on intuition. For that you have to develop a proper sense of Shri Ganesha. Shri Ganesha, in it’s right sense, you have to understand. From there it starts because he’s Ganapati, he’s the one who is the master, is the chief of all the Ganas. So the Ganas give you the intuition.

Shri Hamsa Swamini Puja, Grafenaschau (Germany), 10 July 1988.

Liver


A nice compilation on the working of the liver by Dr.Manocha: 🙏🌹🙏 Jai Shree Mataji 🙏🌹🙏

A POSTING BY DR. RAMESH MANOCHA ON LIVER AND ITS FXNS.

Here is what I have heard from Shri Mataji from various talks, direct advice to me and a sprinkling of mainstream medical knowledge thrown in

1. The liver is represented by right nabhi and right swadhisthana

2. The role of the liver is to

a. Support the attention, ie right side

b. Remove toxins from the body

c. Convert fats and proteins to glucose for use by the brain

3. Toxins in the body are converted by the liver into heat

a. At a subtle level this occurs by the movement of the swadhisthan around the nabhi, during which time the fire element consumes the toxins

4. Everything we eat goes to the stomach and small intestines where it is broken down into its basic constitutents. These constituents pass through the walls of the gut straight into a special set of blood vessels (called the portal circulation) that transport this blood directly to the liver. Hence everything we swallow goes to the liver to be further broken down and processed before it is sent to the rest of the body.

5. When fats or proteins are converted to glucose by the liver heat is also generated, this why the liver gets hot when we eat fatty, rich or “liverish” food. It has to work a lot to process fats and proteins but not as much for carbohydrates

6. This is also why the liver gets hot when we consume toxic stuff such as alcohol, drugs, preservatives and colouring agents

7. The heat is then radiated out of the body by first transferring it to the blood which is then circulated to the surface of the body which then emits it via usual physical mechanisms. At a microscopic level the liver is designed very similarly to a car radiator ie massive surface area to blood exposure ratio to maximize heat transfer out of the liver cells into the blood

8. When the liver becomes overwhelmed by toxins (ie bahdhas) it stores them in fat globules in and around the liver cells

9. When these toxin-containing fat globules accumulate, the vibrations of the liver are reduced because it fills up with badha. Strangely enough these fat globules can even be seen with a microscope in liver biopsy samples

10. As the toxins (badhas) build up, the liver has less capacity to support attention and hence the attention (and hence right side) becomes weak and ultimately “impure”, the person’s behavior becomes ill-tempered and “liverish”. The heat in the right side manifests as too much thinking, poor attention and general difficulty in meditating

11. This is also why the liver overheats more quickly when it is full of toxins and the fat globules that contain them. Junk food= junk attention!

12. When the liver’s ability to remove heat reaches its limit, other chakras are recruited to help remove the heat, especially vishhudhi. Hence people with very hot livers also have red complexions, and “hot under the collar” behavior

13. The excess heat travels up to the vishuddhi. When the vishuddhi is overwhelmed it travels to the agnya and radiates out of the head, hence the term “hot head”

14. Too much heat in the head eventually puts pressure on the back agnya, making it much easier for left sided negativities to affect it despite the fact that the person is right sided. This is why an ice pack on the back of the head can sometimes help back agnya problems- because it reduces the pressure of the overheated right side on the back agnya.

15. Excess heat can also travel down from right swadhisthan to right mooladhara, causing problems such as haemorrhoids

16. When the heat crosses from right mooladhara to left, the whole mooladhara can get affected. This explains why very right sided people can develop “anti- mooladhara” behavior patterns

17. The connection between overheated liver and ill tempered behavior is the basis for the old fashioned term “colicy” behaviour

18. A liver diet and other treatments reduces the strain on the liver by

a. reducing the amount of work it has to do on food, by eliminating fats and proteins for a few weeks

b. increasing the amount of sugar intake, which acts like a detergent on the fat globules, thereby flushing the badha-containing fat globules out thereby reducing the amount of toxins that it has to work on

c. reducing the amount of other heat containing foods (such as spices, salt, additives, caffeine, tanin etc) so that the liver is able to remove its own residual heat rather an accumulate more

d. cooked food contains heat as well, so raw fruits and vegetables are the ideal “liver diet” food

e. the ice pack accelerates removal of heat, thereby facilitating destruction and removal of more toxins and helping the liver recover normal levels of function

f. footsoak also facilitates removal of heat from the body, helping the liver to work more effectively

g. egg white is made from a protein called albumin. By coincidence the liver also manufactures this protein which is needed for various body functios. Therefore eating a little egg white actually helps the liver because it reduces the need for the liver to manufacture its own, therefore reducing strain on the liver. That is why egg white, despite being a protein, can be a legitimate part of the liver diet.

h. Cooling of the liver is greatly accelerated by consumption of large amounts of water. Vibrated water is particularly good because the water molecules have a slightly different “bond angle” that allows for more heat absorption

i. Similarly, vibrations directed into the liver area assists in cooling and normalizing liver function

j. Cool showers, swimming in rivers, oceans etc also assist in cooling the liver and therefore improving its physical and subtle functions

k. “craving” for rich (liverish) food is a sign of overheated liver. When the liver has cooled down and cleared out these cravings will stop. Strictly speaking, when the cravings stop that is the authentic indicator that the liver diet has been successful and it’s time to finish the diet.

l. Generally , speaking the liver diet shouldn’t be done for more than a month or so

19. These principles explain why the liver diet, footsoaking, ice packs and other sahaj treatments work so effectively

20. It also explains why what you eat and drink can have such a direct impact on the quality of your meditation

21. Hence the value of daily footsoaking, avoidance of alcohol and moderation in food intake.

Kind regards.
Jai Shree Mataji!j