स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?
तर अाता आपण जाणून घेऊ की
मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो........
१) अहंकारामुळे हाडां मध्ये ताठरता निर्माण होते.
२) स्वत:चा हट्ट पूर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.
३) अतीराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.
४) अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.
५) भीतीमुळे किडन्या व मूत्राशयाला हानी पोहचते.
६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात.
७) आपलं तेच खरं / मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता होते
८) दु:ख दाबून ठेवल्याने फुफुस व मोठ्या अतड्यांची कार्यक्षमता कमी होते.
९) अधीरता, अतीअावेश, घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला व छोट्या अतड्याला हानी होते.
१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त अजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळे शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.
११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देउन मनाला व शरीराला ताकद देते.
१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते
१३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.
तर मग आता आपल्या रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंञण करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment