लोक विचित्र वागतात... ज्याचा अभिमान असावा.. त्याची लाज वाटुन घेतात... आणि ज्या गोष्टीची लाज वाटावी. त्यालाच जास्त महत्व देतात.
चिंतनाने मन माझे का असे हे बहरले...
चरणी तुझीया ठाव माझा.. मी स्वतःला विसरले...
आत मी नाही.. बाहेर ही..श्वास आत्मात मिसळले...
बंध न उरला जीवाचा, आसमंती मी पंख पसरले... 🙏
डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी लिखित
"सहज परिवर्तन 360° पुस्तकातील अंश भाग "
No comments:
Post a Comment