हम धोपावकर बंधू एवम परिवार अहमदनगर की ओर से विश्व के सारे मानव एवम सारे सजीवों को एवम विशेषतः विश्व के सारे संगीतप्रेमी तानसेन और कानसेनों को विश्व संगीत दिवस ऊर्फ वर्ल्ड म्युझिक डे की सुमधुर संगीतमय हार्दिक बधाईयाँ।
✔MUSIC FOR HEALTH
संगीत द्वारा बहुतसी बीमारियों का उपचार सभंव, चिकित्सा विज्ञान मानता हैं कि प्रतिदिन २० मिनट अपनी पसंद का संगीत सुनने से बहुत रोगों से बचा जा सकता है। रोग का संबंध किसी ना किसी ग्रह विशेष से होता हैं,उसी प्रकार संगीत के सुरो व रागो का संबंध भी किसी ना किसी ग्रह से होता हैं। जातक को जिस ग्रह विशेष से संबन्धित रोग हो और उसे उस ग्रह से संबन्धित राग, सुर अथवा गीत सुनाये जायें तो जातक शीघ्र स्वस्थ होता हैं| जिन शास्त्रीय रागों का उल्लेख किया है उन रागों मे कोई भी गीत, भजन या वाद्य यंत्र बजाया या सुना जा सकता हैं। (सुर व राग से संबन्धित फिल्मी गीत उदाहरण के लिए)
''ध्रुव वैद्य''
1. हृदय रोग (cardiac care) -- राग दरबारी व राग सारंग से संबन्धित संगीत सुनना लाभदायक है। इनसे संबन्धित गीत हैं :-
* तोरा मन दर्पण कहलाए (काजल),
* राधिके तूने बंसरी चुराई (बेटी बेटे ),
* झनक झनक तोरी बाजे पायलिया ( मेरे हुज़ूर ),
* बहुत प्यार करते हैं तुमको सनम (साजन),
* जादूगर सइयां छोड़ मोरी (फाल्गुन),
* ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा ),
* मोहब्बत की झूठी कहानी पे रोये (मुगले आजम )
2. अनिद्रा (insomania) --
राग भैरवी व राग सोहनी सुनना लाभकारी होता है, जिनके प्रमुख गीत हैं :-
* रात भर उनकी याद आती रही (गमन),
* नाचे मन मोरा (कोहिनूर),
* मीठे बोल बोले बोले पायलिया (सितारा),
* तू गंगा की मौज मैं यमुना (बैजु बावरा),
* ऋतु बसंत आई पवन (झनक झनक पायल बाजे),
* सावरे सावरे (अनुराधा),
* चिंगारी कोई भड़के (अमर प्रेम),
* छम छम बजे रे पायलिया (घूँघट ),
* झूमती चली हवा (संगीत सम्राट तानसेन ),
* कुहू कुहू बोले कोयलिया (सुवर्ण सुंदरी )
3. एसिडिटी (acidity) -- होने पर राग खमाज सुनने से लाभ मिलता है |
इस राग के प्रमुख गीत हैं :-
* ओ रब्बा कोई तो बताए प्यार (संगीत),
* आयो कहाँ से घनश्याम (बुड्ढा मिल गया),
* छूकर मेरे मन को (याराना),
* कैसे बीते दिन कैसे बीती रतिया (अनुराधा),
* तकदीर का फसाना गाकर किसे सुनाये ( सेहरा ),
* रहते थे कभी जिनके दिल मे (ममता ),
* हमने तुमसे प्यार किया हैं इतना (दूल्हा दुल्हन ),
* तुम कमसिन हो नादां हो (आई मिलन की बेला)
4. दुर्बलता (weakness) -- यह शारीरिक शक्तिहीनता से संबन्धित है| व्यक्ति कुछ कर पाने मे स्वयं को असमर्थ अनुभव करता है। इस में राग जयजयवंती सुनना या गाना लाभदायक है। इस राग के प्रमुख गीत हैं :-
* मनमोहना बड़े झूठे (सीमा),
* बैरन नींद ना आए (चाचा ज़िंदाबाद),
* मोहब्बत की राहों मे चलना संभलके (उड़न खटोला ),
* साज हो तुम आवाज़ हूँ मैं (चन्द्रगुप्त ),
* ज़िंदगी आज मेरे नाम से शर्माती हैं (दिल दिया दर्द लिया ),
* तुम्हें जो भी देख लेगा किसी का ना (बीस साल बाद )
5. स्मरण (memory loss) -- जिनका स्मरण क्षीण हो रहा हो, उन्हे राग शिवरंजनी सुनने से लाभ मिलता है | इस राग के प्रमुख गीत है -
* ना किसी की आँख का नूर हूँ (लालकिला),
* मेरे नैना (मेहेबूबा),
* दिल के झरोखे मे तुझको (ब्रह्मचारी),
* ओ मेरे सनम ओ मेरे सनम (संगम ),
* जीता था जिसके (दिलवाले),
* जाने कहाँ गए वो दिन (मेरा नाम जोकर )
6. रक्त की कमी (animia) -- होने पर व्यक्ति का मुख निस्तेज व सूखा सा रहता है। स्वभाव में भी चिड़चिड़ापन होता है। ऐसे में राग पीलू से संबन्धित गीत सुनें :-
* आज सोचा तो आँसू भर आए (हँसते जख्म), * नदिया किनारे (अभिमान),
* खाली हाथ शाम आई है (इजाजत),
* तेरे बिन सूने नयन हमारे (लता रफी),
* मैंने रंग ली आज चुनरिया (दुल्हन एक रात की),
* मोरे सैयाजी उतरेंगे पार (उड़न खटोला),
7. मनोरोग अथवा अवसाद (psycho or depression) -- राग बिहाग व राग मधुवंती सुनना लाभदायक है। इन रागों के प्रमुख गीत है :-
* तुझे देने को मेरे पास कुछ नही (कुदरत नई), * तेरे प्यार मे दिलदार (मेरे महबूब),
* पिया बावरी (खूबसूरत पुरानी),
* दिल जो ना कह सका (भीगी रात),
* तुम तो प्यार हो (सेहरा),
* मेरे सुर और तेरे गीत (गूंज उठी शहनाई ),
* मतवारी नार ठुमक ठुमक चली जाये मोहे (आम्रपाली),
* सखी रे मेरा तन उलझे मन डोले (चित्रलेखा)
8. रक्तचाप (blood pressure) -- ऊंचे रक्तचाप मे धीमी गति और निम्न रक्तचाप मे तीव्र गति का गीत संगीत लाभ देता है। शास्त्रीय रागों मे राग भूपाली को विलंबित व तीव्र गति से सुना या गाया जा सकता है। -----ऊंचे रक्तचाप मे (high BP)
* चल उडजा रे पंछी कि अब ये देश (भाभी),
* ज्योति कलश छलके (भाभी की चूड़ियाँ ),
* चलो दिलदार चलो (पाकीजा ),
* नीले गगन के तले (हमराज़)
-----निम्न रक्तचाप मे (low BP)
* ओ नींद ना मुझको आए (पोस्ट बॉक्स न. 909),
* बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना (जिस देश मे गंगा बहती हैं ),
* जहां डाल डाल पर ( सिकंदरे आजम ),
* पंख होते तो उड़ आती रे (सेहरा )
9. अस्थमा (asthma) -- आस्था तथा भक्ति पर आधारित गीत संगीत सुनने व गाने से लाभ राग मालकँस व राग ललित से संबन्धित गीत सुने जा सकते हैं। जिनमें प्रमुख गीत :-
* तू छुपी हैं कहाँ (नवरंग),
* तू है मेरा प्रेम देवता (कल्पना),
* एक शहँशाह ने बनवा के हंसी ताजमहल (लीडर),
* मन तड़पत हरी दर्शन को आज (बैजू बावरा ), आधा है चंद्रमा ( नवरंग )
10. शिरोवेदना (headache) -- राग भैरव सुनना लाभदायक होता है। इस राग के प्रमुख गीत :-
* मोहे भूल गए सावरियाँ (बैजू बावरा),
* राम तेरी गंगा मैली (शीर्षक),
* पूंछों ना कैसे मैंने रैन बिताई (तेरी सूरत मेरी आँखें),
* सोलह बरस की बाली उमर को सलाम (एक दूजे के लिए)
Tuesday, 21 June 2016
Raag
Sunday, 19 June 2016
Minerals
*शरीराला आवश्यक खनिजं *
Minerals we need...
🔺कॅल्शिअम
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🔺लोह
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🔺सोडिअम
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
🔺आयोडिन
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
🔺पोटॅशिअम
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
🔺फॉस्फरस
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
🔺सिलिकॉन
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
🔺मॅग्नेशिअम
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
🔺क्लोरिन
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
▫ब्लड प्रेशर आणि नियंत्रण▫
==================
ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.
▫लसूण -
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
▫शेवगा -
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
▫जवस -
जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
▫विलायची -
एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद Turmeric
गुणधर्म -----
तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी.
उपयोग -----
१) जखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा.
२) रक्ती मुळव्याध - बकरीचे दूध + हळद घ्या.
३) सर्दी, कफ, खोकला - गरम दूध + तूप + हळद घ्या.
४) जास्त लघवी - पांढरे तीळ + गुळ + हळद घ्या.
५) आवाज़ बसणे - हळद + गुळ गोळ्या करून खा.
६) काविळ - ताक + हळद.
७) ताप - गरम दूध + हळद + काळीमिरी पुड.
८) लघवितून पू जाणे - आवळा रस + हळद + मध.
९) मुतखडा ( स्टोन ) - ताक + हळद + जूना गुळ.
# आरोग्य संदेश #
हळदच आहे जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच आजारांना आहे ती मारक.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
तोंड येणे
तोंडाचे विकार
कारणे -----
जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे.
उपाय -----
१) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या.
२) गुलकंद खा.
३) ज्येष्ठमधाची कांडी चघळावी.
४) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करून तोंडातून लावा.
५) हलका आहार घ्या.
६) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा.
७) दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.
८) जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरूची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.
९) नियमित प्राणायाम करा.
१०) आवळा पदार्थ खा.
११) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
जीभेची साले निघत असल्यास
उपाय -----
१) पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करून चावून थुंकत रहा.
२) एक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे.
३) त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो.
# आरोग्य संदेश #
व्यायामानेच पचनशक्ती वाढवा,
तोंडाचे सर्व विकार घालवा.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
मुळव्याध Pails
उपाय -------
१) नारळाची शेंडी जाळून राख बनवा.
२) ती राख २/३ ग्रँम ताकातून घ्या.
३) रिकाम्या पोटीच घ्या.
४) सकाळ व संध्याकाळ घ्या.
५) मुळा / सुरण भाजी खा.
६) अक्रोड खाऊन वर दूध प्या.
७) जेवणात कच्चा कांदा खा.
८) श्वास रोखू बटरफ्लाय व्यायाम करा.
९) हलका आहार घ्या. गाईचे तुप खा.
१०) पोट साफ ठेवा.
११) नियमित प्राणायाम करा.
१२) चोथायुक्त पदार्थ खा.
१३) शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा.
१४) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
# आरोग्य संदेश #
पोट राहूद्या नियमित साफ,
मुळव्याधीचा चूकेल व्याप.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
8806898745
काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल
1 डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण
काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.
2 एकाग्रता वाढायला मदत
काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
3 हार्ट ऍटेकचा धोका कमी
काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.
4 वजन होतं कमी
नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
5 अस्थमा होतो बरा
काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.
6 कॅन्सरला रोखा
काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.
7 अपचन होत नाही
काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
8 डोळ्यांसाठी गुणकारी
दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.
9 सुरकुत्या होतात कमी
काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
10 केस गळती थांबवायला मदत
काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील काळे डाग
उपाय -----
१) नियमित प्राणायाम करा.
२) पचनशक्ती स्ट्राँग ठेवा.
३) पोट साफ राहूद्या.
४) पालेभाज्या व फळभाज्या खा.
५) सकाळी ऊठल्यावर तोंडातील लाळ सर्व डागांवर चोळून लावा. तोंड धुण्यापूर्वीची लाळ पाहिजे. हा जबरदस्त उपाय आहे.
६) कोरफड पानातील गर लावा.
७) आवळा रस / पदार्थ घ्या.
८) डागांवर कच्च्या पपईचा रस लावा.
९) कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून पाणी उकळवून घ्या. नंतर त्याच पाण्याने आंघोळ करा. मात्र साबण वापरू नका.
# आरोग्य संदेश #
करा योग, पळतील रोग. संपतील भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते आहाराविषयीच्या संकल्पना.
🍲 नियोजनबद्ध आहार कोणता?
आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🏃वाढलेली चरबी कशी कमी करावी?
आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🍇कोणती फळे खावीत?
आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.
🍌मधुमेहासाठी आहार कसा असावा?
खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🚫शुगर-फ्रीचा वापर करावा का?
शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
😇वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?
वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🍲कडधान्य कशी खावीत..
आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.
🍲जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?
शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🚫आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?
शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.
🙅आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?
आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
✌दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?
सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.
🍚घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?
चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
👨👩वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?
वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.
💧सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?
सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.
🍲साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?
प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,
🙆केस, त्वचेसाठी काय सल्ला.
केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
🌞आपला दिवस कसा असतो?
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.
✌दर दोन तासांनी खा
🍌फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा
🍲नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा
🍷जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या
🍎जेवणानंतर एखादे फळ खा
🍲संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात
😇 रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या
हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर
आहारातून उपचार
पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील.
१) आम्लपित्त -
काळी मनुका, आलं, थंड दुध, आवळा, जिरे खा.
२) मलावरोध -
पेरु, पपई, चोथा / फायबरयुक्त असलेले अन्न, दुध + पाणी, कोमटपाणी , त्रिफळा चूर्ण घ्या. पोटाचे व्यायाम करा, टाँयलेटला बसल्यावर हनुवटी प्रेस करा. लवकर पोट साफ होते.
३) हार्टअटैक / ब्लॉकेज -
लसूण, कांदा, आलं खा. रक्ताच्या गाठी होत नाहीत. रक्ताभिसरण उत्तम होते.
४) डिसेन्टरी / जुलाब -
कापूर + गुळ एकत्र करून खा. त्यावर पाणी प्या. लगेच गुण येतो.
५) खोकला -
२ / ३ काळीमिरी चोखा. दिवसातून तीन वेळा. खोकला थांबतो.
६) मुळव्याध -
नारळाची शेंडी जाळून राख ताकातून दिवसातून २ / ३ वेळा घ्या. चांगला गुण येतो. रामदेव बाबांचा उपाय आहे.
७) दारूचे व्यसन -
वारंवार गरम पाणी प्या. तसेच दारू पिण्याची आठवण येईल त्यावेळी जरूर गरमच पाणी प्या. २ / ३ महीन्यात दारू सुटेल.
८) डोळे येणे -
डोळ्यांना गाईचे तुप लावा. आराम पडेल. कापूर जवळ ठेवा. संसर्ग वाढणार नाही.
९) स्टोन -
पानफुटीची पाने खा. कुळीथ भाजी खा. भरपूर पाणी प्या.
१०) तारूण्यासाठी -
भाज्यांचा रस, आरोग्य पेय, फळे खा. गव्हांकुराचा रस, Green Tea ,प्या.
📢 आरोग्य संदेश 🔔
संतुलित आहारात उपचार आहेत खरे,
सर्वच आजार नक्कीच होतील बरे.
🌺आर्टीकल जरा मोठे आहे पण जीवनावश्यक आहे 🌺
🙏🏻ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Betterchild 1st Meeting
Agenda of tmrrw meeting 19th June 2016,Borivali at 10.30 sharp
1.Attendance
2.introduce everyone
3.why seven flowers
4.why we join this trust
5.why we designate people
6.absent people support
7.goals and vision
8.stategy to achieve it
9.opportunities we have
10.one year strategy plan
11.logo design final
12.slogan of trust
13.stationery require
14.visiting card format
15.letter head format
16.bank a/c operation
17.registered office
18.fund raising
19.internal training
20.other team building
21.tie up with others
22.advisory board
23.focus area of working
24.marketing n brand build
25.online n social media
26.systems of operation
27.resources allocation
28.public relationship mgmt
29.work we plan this year
30.whats our benefit in it
And above all...our financial advisor n Chartered accountant
Mr. Nilesh raut
will guide us for "financial planning to manage this trust with optimal growth".
Be on time n meeting will finish exactly 12.30pm.
Refreshments snacks will get provided. 🍪🍹
Thursday, 16 June 2016
Meditate
*Why Meditation Necessary?*
Read Below from Medical Angle🔻🔻🔻
*आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते.*
*आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल.*
*न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?*
*हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACTION होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.*
*जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त PUMP करण्यासाठी आरामाची वेळ कमी करतं. अश्या परिस्थितीत आराम ०.४ सेकंद झाला तर हृदयाचा एक ठोका ०.७ सेकंदा त पूर्ण होऊन दर मिनीटाला ही संख्या ८२ च्या वर जाते आणि केवळ ८०%च रक्त शुध्द होतं.*
*जर आरामाची वेळ ०.३ सेकंद झाली तर ६०% च रक्त शुद्ध होते. म्हणजे अश्या घाईगर्दीच्या असामान्य स्थितीत,२०% किंवा ४०% अशुद्ध रक्त रक्तवाहीन्यांमधे PUMP केलं जातं आणि ती अशुद्धि रक्तवाहीन्यांमधे चिकटुन सामान्यपणे लवचिक ELASTIC स्वरूपाच्या असलेल्या रक्त वाहीन्या कठीण PLASTIC स्वरूपाच्या बनत जातात. कालांतराने रक्तवाहीन्या इतक्या कठीण बनतात कि रक्तात एखादी गाठ वाहत आली (कि पूर्वी धमनीच्या लवचिक स्वभावामुळे सहज निघुन जात असे) कि अडकुन रक्ताचा प्रवाह रोखते किंवा BLOCK करते - या स्थितिला हृदय विकाराचा झटका HEART ATTACK म्हणतात.*
*या हिशोबाने विचार केला तर लक्षात येईल कि हृदय विकाराचे मूळ कारण शरीराकडून किंवा मेंदुकडुन होणारी सामान्यपेक्षा वाढीव रक्ताची मागणी DEMAND हेच आहे. जेव्हा मेंदुची हालचाल ACTIVITY STIMULATE चलायमान होते तेव्हा त्याची रक्तपुरवठयाची मागणी सामान्यपेक्षा खूप वाढते. BRAIN ACTIVITY STIMULATE होण्यासाठी आपला आहार DIET केवळ २५% ते ३०%च जबाबदार आहे आणि ७०% ते ७५% आपले विचार, भावना, दृष्टिकोण, स्मृति जबाबदार आहेत.*
*त्यामुळे ज्यांना आपले हृदय दीर्घकाळ स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यांनी चिंता, क्रोध, उदासी, घाईगर्दी (जल्दबाजी) आणि भावनात्मकदृष्टया संवेदनशिल SENSITIVE स्वभाव यांच्यापासुन स्वतःला सुरक्षित ठेवावे.*
*या पाच गोष्टींपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही औषध MEDICATION उपलब्ध नाही. त्यापासुन सुरक्षित रहाण्यासाठी ध्यानधारणा MEDITATION हाच एकमेव शाश्वत उपाय आहे.*
*म्हणुनच म्हंटलय -SPIRITUAL HEALING IS ONLY TRUE HEALING*
*Request - Please Read above message which is scientifically True.*.🙏👍🕉🕉🕉🕉
Friday, 3 June 2016
Sleep
Sleep Facts: नींद से जुड़े 42 रोचक तथ्य-
1. आज तक ऐसा कोई जवाब नहीं मिला जिससे पता चले हम सोते क्यों हैं।
2. इंसान अपने जीवन का एक तिहाई हिस्सा, यानि लगभग 25 वर्ष, सोने में गुजार देता हैं।
3. जब तक बच्चा 2 साल का होता हैं तब तक बच्चे के मां-बाप उसकी वजह से 1055 घंटे कम सोते हैं।
4. सोते वक्त अगर आप के दिमाग को लगता है की आप किसी खतरे में नही हैं तो वे उन आवाजो को छानकर निकाल देता है जो आप को नींद से जगा सकती हैं।
5. जब आपकी नींद Alarm बजने से थोड़ी देर पहले खुल जाती हैं तो उसे “Circadian Rhythm” कहते हैं।
6. कभी-कभी जब हम सोने की कोशिश कर रहे होते हैं, तो घडी की टिक-टिक से भी हमें बहुत गुस्सा आता हैं।
7. अक्सर हम दोपहर के 2.00 बजे और रात के 2.00 बजे सबसे ज्यादा थकान महसूस करते हैं।
8. अकसर जो लोग ज्यादा नहीं सोते उनके harmons का स्तर जल्दी गिरता हैं।
9. सबसे ज्यादा समय तक लगातार जागने का रिकार्ड 1964 में 17 साल के Randy Gardner ने बनाया था. वह 264 घंटे 12 मिनट तक जगा रहा.
10. अगर आप किसी सपने से जाग गए हैं और वापस उस सपने को देखना कहते हैं तो आपको जल्दी से आंखे बंद करके सो जाना चाहिये बिलकुल सीधा होकर. ये तरीका हर बार काम नहीं करता पर आप एक अच्छा सपना जरूर देख पाएंगे.
11. आपको जानकर हैरानी होगी कि 15% जनसंख्या को नींद में चलने की और 5% जनसंख्या को नींद में बोलने की बीमारी हैं।
12. हर 4 शादीशुदा जोड़ो में से एक जोड़ा ऐसा हैं, जो अलग-अलग बेड पर सोता हैं।
13. जब आप खुश होते हैं तो कम नींद में काम चल जाता हैं।
14. महात्मा गांधी अपनी इच्छा अनुसार सोते और जाग सकते थे। उन्हें गहरी नींद के लिए पांच मिनट का समय ही काफी था।
15. सुबह 3:00 से 4:00 बजे के बीच आपका शरीर सबसे कमज़ोर होता हैं. यही कारण है कि ज़्यादातर लोगों की नींद में मृत्यु इसी समय होती हैं.
16. “Bruxism” उसे कहते हैं जब हम नींद में अपने दांत किट किटाने लगते हैं।
17. 1998 में किये गए एक experiment से पता चलता है कि घुटनों के पीछे, तेज प्रकाश पड़ने से दिमाग में चलने वाली नींद और चेतना की घड़ी reset हो जाती हैं।
18. सोते समय छींक मरना असंभव हैं।
19. हम बिना खाए 2 महीने तक जीवित रह सकते हैं, लेकिन बिना सोये केवल 11 दिन तक जीवित रह सकते हैं।
20. जापान में काम करते करते सो जाना मान्य है क्योकि इसे कड़ी मेहनत करते हुए थक जाना समझा जाता है।
21. “Dysania” वह हालत हैं, जब सुबह बिस्तर से उठना बहुत कठिन काम लगता हैं।
22. बिल्लियाँ अपने जीवन का 70% भाग सोने में बिताती हैं।
23. घोड़ा खड़ा होकर और खरगोश अपनी आँखे खोल कर सोता हैं।
24. 1849 में, “David Atchison” अमेरिका के एक दिन के president बने, और उन्होंने अपना ज्यादातर समय सोने में बिता दिया।
25. आप टेलिविजन देखने से ज्यादा कैलोरी सोने में खर्च करते हो।
26. मैनें सपने में मकड़ी खाई.. ये एक झूठ हैं क्योकिं सपने में मकड़ी खाने के चांस 0% हैं।
27. अमेरिका के 8% लोग नंगे सोते हैं।
28. दुनिया में मनुष्य ही ऐसा जीव हैं जो अपनी इच्छा से सो सकता हैं.
29. सोते समय साँस छोड़ते वक्त हमारा वजन एक पौंड यानि 450 ग्राम तक कम हो जाता है।
30. जब पूरा चाँद निकलता है तो इंसान कम सोता है इसके लिए आप पर्यावरण को जिम्मेदार ठहरा सकते हों।
31. जब दुनिया में कलर टीवी नहीं था, तब लगभग 80% जनसँख्या को सपने भी काले और सफ़ेद आते थे.
32. जो लोग सपने नहीं देखते उन्हें “Personality Disorders” नामक बीमारी होती हैं।
33. “Parasomnia” एक ऐसी बीमारी हैं, जिसमें आदमी नींद में ही हत्या जैसा संगीन जुर्म कर सकता हैं।
34. जब डोल्फिन और व्हेल सो रही होती है तब भी उनका आधा दिमाग जागता रहता हैं, उन्हें याद दिलाने के लिए कि हवा लेने सतह पर कब जाना हैं।
35. रात को सोते वक्त हम अपनी सूंघने की क्षमता खो बैठते हैं, जिससे अगर घर पर कोई गैस लीक हो रही हो या फिर धुएं की महक आए तो हमें पता ही नहीं चल पाता।
36. अगर आप 16 घंटे तक लगातार जागते हैं तो आपका दिमाग ऐसा महसूस करेगा जैसे आपके खून में 0.5% अल्कोहल होने पर करता हैं.
37. यदि आपने पूरी नींद नही ली तो आप बाॅडी में लैप्टिन की कमी होने के कारण आप ज्यादा खाना खाएंगे.
38. कभी-कभी अधिक ऊंचाई के कारण भी नींद नही आती.
39. “Sleep Apnea” एक ऐसी बीमारी हैं जब सोते वक्त साँस रूक जाता हैं इसके कारण आदमी सोने से डरता हैं और हमेशा तनाव में रहता हैं.
40. अगर आप रात को 7 घंटे से कम सोते हैं तो जुकाम होने की संभावना 3 गुणा बढ़ जाती हैं.
41. टोपी लगाकर सोना असंभव हैं. नींद ही नही आएगी.
42. नींद न आने का सबसे बड़ा कारण 24 घंटे Internet चलाना हैं.
Thursday, 26 May 2016
Charging crystals
CHARGING CRYSTALS
During the process of cleaning, we release all unwanted vibrations from our crystals, i.e., all energy designs that intentionally or unintentionally have been stored there. Charging of crystals, on the other hand, is something quite different, actually, it is a process of opposite directionality and is always connected with the types and qualities of energy we would like to put within our crystals.
If, for instance, you wanted to program a crystal with a specific purpose, it could be a good idea to charge it previously, while at the same time having in mind the intended latter use of that crystal.
There is a number of ways one can charge a crystal. For increasing the energy of purity one might use a flow of running water. For increasing vitality and energizing, it could be a good idea to put your crystal in sea water during high tide, and vice versa, for relaxation and rest put the crystal in sea water during low tide. This example gives you a general hint as to how to use the natural resources and their specific energies and how to introduce them within your crystal. For example, if you want to charge your crystal with optimism and hope, use the descending moon light, whereas for plenty and love, the ascending moon light is recommended.
During the process of charging, the crystal's ability to channel, focus and increase energy is restored. The process of charging is needed immediately after the cleaning of your crystals. After cleaning they might appear inactive, pale and dull, therefore, they should be charged. One of the most straightforward ways of charging them would be putting crystals on top of a larger group of rock crystals, for example, on top of a quartz cluster. Quartz is generally famous for its ability to increase the energy of whatever crystal it comes in contact with.
Charging with pyramids can be combined with any other methods if needed. Pyramids are known to produce negative ions; therefore it is believed that they have balancing effect on the electro-magnetic aura of the body. This effect can be intensified by using pyramids produced out of 24-carat gold or copper. Pyramids can also be used for charging and magnetizing crystals. If we compare various minerals, out of them rock crystal has the greatest potential for storing and charging, since it can keep the charged energy most efficiently for as long as a couple of weeks.
Sound is another very suitable way of charging crystals. Put your crystal near a bell and gently produce a sound in it. Instead of using a bell you can use a resonant (tune) fork. This method can lead to producing a harmonizing effect on your crystal. Afterward you can try meditating using your regular meditation practice, while holding a crystal that has been charged this way. Try to feel the difference. Has your meditation improved?
Your crystals can be charged and discharged with help of your own thoughts. If your thoughts are grim and dark, you will notice that your crystals too adopt cloudy appearance and dullness. You will probably then understand that your crystals had absorbed your negativities. If this happens, do not hesitate to clean them thoroughly and then it might be necessary to charge them anew.
If you want to activate your crystals with your thoughts, keep them in your hands and use your visualization. See them bathing in light and love. Let your intention be positive and your intention will be clearly transmitted. You can also talk to your crystals, either quietly or aloud, and tell them how much you appreciate them and what their help means to you. They would most certainly not be able to understand your words, but your intention will be clearly transferred.
Crystals can be charged using symbols by inserting the mind image through the crystal.
One of the most powerful ways of charging crystals is exposing them to Sun lights - a process that introduces sun's active energy into them. This can be useful for employing the crystal qualities and their increased radiation in attracting vitality, abundance, and love. Expose your crystals to the Sun rays, and then proceed with programming. Most of the crystals are quite happy with the morning Sun and equally with the afternoon Sun. Beware not to expose certain types of crystals, like for example amethyst, to increased Sun radiation, because they fade under such circumstances.
It should be also noted that certain parts of the Solar cycle possess specific energies. For example, the summer solstice is an ideal time for charging with the energy of abundance and wealth. The spring equinox is connected to intensified growth in all areas of life, which can be used to initiate your own inner growth and development of your own inner spirituality.
During one twelfth of the solar cycle we are connected to a special outpouring coming from the Sun. This radiation is manifested in the particular qualities that a human individual can and indeed should absorb, building his/her twelve-fold nature. Charging crystals by using Solar light can be, in this way, linked to the spiritual basis of the Zodiac. Follow the Solar Temples and their qualities in order to be able to charge your crystals with those special outpourings that need to be integrated in one's spiritual being in a continual process of meditation.
Crystals can also be charged using Moon light, that is, using the softened Solar radiation reflected via the Moon. The Moon has two phases that can be of importance - a phase of ascending and that of descending, as well as two important stages of full moon and new moon. The energy of ascending moon is related to new beginnings, optimism and hope, whereas the energy of descending moon is related to those things that we would like to diminish, like reducing debts, negativities and illnesses. Full moon is related to love and abundance, and crystals charged during new moon is of help in the introvert activities, like meditation and contemplation.
In conclusion, it is important to remember that when you charge your crystals you give them the chance to renew their abilities of focusing and expanding energies and vibrations. At the end, we should mention one interesting application of charged crystals — you can use them in a straightforward manner for charging drinking water or for producing crystal elixirs.
Mangal remedies
Problems and Remedies for Mars/Mangal
Are your nails getting brittle? Do you have some pain in your body for which you don't know the source of the pain? Are your bones still weak despite taking lots of medicines/supplements? Are you getting fever many times? Do you feel weakness in the body? Do you have a problem with blood pressure or feel you don't have enough blood in you? Are you getting into accidents one after the other? Are you afraid of stress and that's why do you not do some work because it may give you stress? Do you want to be very secure in your life - more than necessary - without taking any risks? Do you have headaches often? Have your problems increased after marriage? Do you get a sudden surge of anger? Does your stress level increase as soon as you go near your life partner or fiance? Do you look depressed? If this happens to you or anybody in your family, then read on.
If your Mars/mangal is afflicted or is weak, then you may have experienced some of these issues. You may have to take medical advice for your issues, but a bit of astrology will also help.
SELF-TEST
Do this test on yourself by answering a few yes/no questions:
Does your weight increase with a slight carelessness?
Do you get tired easily?
Do you feel like your body makes too much phlegm?
Does the fat on your body (despite you not being obese) start hanging (check your arms and stomach)?
Do you get a lot of gas in your body?
Do you eat irregularly?
Do you have a habit of eating meat, drinking alcohol, and smoking? If you don't take these, do you feel like taking them?
Did your problems increase after marriage?
Do you sometimes get such immense anger in you that you are unable to think or understand anything at that time?
Do you experience sudden burst of anger towards your life partner despite your loving him/her?
Was there a delay in your marriage or are there many problems in your married life?
Are you married and still have some romantic relationship with someone else?
Did you fall in love many times, but did not succeed in any?
Do you have a lot of ego in you?
Do you have a sign of some injury on your forehead or face?
Do your shoulders lean forward?
Do you have a lof of pain in the body, but do not know the cause and no medicine seems to alleviate the pain?
Do you feel like you don't have much energy in your body?
Do you have problem with blood circulation or lack of blood in the body?
Do you suffer from headaches?
Is your liver weak?
Do you experience indigestion often?
Do you get into accidents a lot or get hurt a lot - from falling or small accidents?
Do you have good relations with the men in your family?
Have you had 2 or more married relationships or were you in relationships that were like marriage twice or more?
Is you daily routine erratic?
Do you love to eat meat, smoke, and/or drink alcohol? Or do you have many people around you who enjoy eating meat, like to smoke, and/or drink alcohol?
If the 80% of your answers are yes, then that means that your Mars will certainly give the illnesses listed above. These illnesses will require long term medical solutions.
Symptoms of negative Mars on your hand:
Index finger - if the meat on this finger is plump, then you will have Mars related problems.
Little finger - if the mount of this finger is flat and when you touch it with your finger, then the flesh goes inwards in to the palm easily. This shows that your shoulder and leg muscles are weak.
A gap between the mind line and life line at the beginning shows that there will be problems due to problems created by the individual - not someone else. This causes ego issues and does not allow the person to even say sorry for their mistakes.
Lower Mars (below index finger and thumb) - if there are lines on it or if there is a mole there, then you will have problems related to blood and stomach.
Lots of crisscrossing lines in the Mars area or if there are many chain-like formations at the beginning of the life line and mind line, or some kinds of cuts in the line, then it a sign of someone who has to go through a lot of struggles in life. Their body is generally weak. Such an individual may have been sick when young, relationships are unstable. The relationships considered important by such a person are not really important. By the age of 42, this person starts to repent a lot and thereby gets depressed.
Now look at the back of your palm:
If between the flesh between thumb and index finger is plump and looks raise, then you will have problems related to your head, neck and shoulders.
REMEDIES:
Control your anger.
Care for a cow that doesn't have horns.
Don't wear or use red.
If Mars is weak, then offer some water with sugar to the Sun everyday.
Blood problems - will be common for people with negative effects from Mars. Kidney problems can also arise due to the blood issues. You need to careful of the arteries and veins. If you have heart or cholestrol issues in your family history, then please do these remedies too for prevention.
- wear a sarpgand root on Tuesday in a white thread
- sometimes, donate a copper item on Tuesdays.
- control your anger to prevent problems with blood circulation
Meditation is as important for you as food is for your life. This will improve your Mars completely.
Don't eat rich food.
If you have blood circulation issues, then eat a garlic clove after food. If you don't eat garlic, then take "triphala-churna" - take it at night. This can be taken 2 ways: either you take a spoonful and then drink a glass of water or you can let the triphala soak in water overnight and then drink it in the morning after straining it.
Take 20gm of onion juice and mix in 4 spoons of honey and eat that. This is good for people with Mangal-dosh, blood circulation problems, or anger issues.
Heart troubles are another big issue due to Mars/Mangal - stop eating rich food.
If Mars is in your 3rd, 8th, or 12th house, then it can even lower your life expectancy if you don't pay attention to your health.
A person with weak Mars should only take easily digestible food, otherwise it may impact their liver.
Mustard seeds (methi) - take its churna 3x a day for benefits to the heart
Amla - take its churna
If you keep getting ill due to Mars - then donate 5 utensils made of copper on a Tuesday to the poor - do this a few times a year. This is also good for people with Mangal Dosh, or people who have a problematic married life.
If you have anxiety or feel lazy, then sprinkle some lemon juice on parsnips (mooli) and eat that. It will make your body and mind better.
Another special problem that happens is that you may have problems with muscles and you may not even be able to understand the cause of the problem. You also feel a lot of anxiety and pain all over the body. This may happen after marriage or after giving birth. This issue is specially prevalent among people with Mangal Dosh.
- make spinach in an iron dish and eat it
- do pranayam and go for walks
- don't take cold food items
- take some diluted black coffee once a day if you have no other problem
- take mustard seeds and cooked mustard leaves - especially in the winter
If you have a lot of pain in your muscles, then you need to repent some actions of previous life. This can be done by taking care of animals, birds, stop eating non-vegetarian food, and share some portion of your food with the poor.
If you're able to control your anger, then you won't get problems from Mars.
Offer some milk (a few drops is enough) to the root of the "bargad" tree and put a tilak of its dirt on your foreheads, while asking your god to help you in your problems. This should be done by both husband and wife to reduce tensions between each other.
If you donate sweets or sugar, then this makes Mars give good results.
If your nails are going bad (due to some deficiencies causes by Mars, palpitations, blood issues, or cholestrol), then throw a couple of sweet "batasha" in flowing river.
If Mars is negative, then you can also throw jaggery and sesame seeds in the river. If the water is not flowing, then put these items next to the river after touching them with water.
Taken an earthen pot (suraahi in Hindi), put some fennel seeds (saunf in Hindi) and bury them in some unknown place. This will resolve your bodily problems. If you're taking medicines, then continue that too.
You need to improve your relations with your brother(s) to improve your Mars.
Do not gossip.
If you can, organize a "bhandara"/or a day when you will feed anyone and everyone for free.
Fill some honey in an earthen pot and bury it at a cemetery - it should be done by both the man and woman who are experiencing problems in getting married or in their married life.
If you're fighting a lot due to bad Mars (due to anger, anxiety, liver problems), then throw 400 gm of "revari sweets" in flowing water.
Feed sweets to birds.
Do tilak of sindoor on Hanuman on Tuesdays.
Put a vessel full of water near your head before sleeping and then use that to water your plants in the morning. This is especially good for lazy and fearful people.
You will definitely have problems in your married life, if your Mars is not strong. To alleviate at least some problems, never indulge yourself in luxury. Donate food to young girls, below 8 years old. Wear copper instead of gold. Take care of a cow that has no horns. Stay away from meat and alcohol - not only that you won't consume it, but you should not even be around an area where these are consumed.
Never take someone's pen for free - even as gift - give them a return gift for sure.
Always make chappatis by first sprinkling some water on the utensil you make the chappatis on.
Never have a tandoor or fireplace in the home.
Take blessings of a widow, ideally this woman should be a good and honest person.
Be respectful to religions and religious texts.
Keep doing some religious activities from time to time.
Keep laughing to keep Mars strong.
Finally, if Mars is weak, never ever have any illicit or friend like relationship with people from the opposite sex. For instance, men with a negative Mars should not have any relationship with anyone from the opposite sex except their mother, sister, daughter, wife or a serious love. Similarly, women with a weak Mars should not have any relationship with any man who is not their father, brother, son, husband or a serious love.
Posted by Astro Vani on 09 August, 2013
loading...
Categories
Face Reading
Diseases
Palmistry
Meditation
Life Issues
Mangal Dosh
Willpower
Vaastu
Moon
Life Success
Markesh
How to pray
Lucky trees
Future Predictions
Precious Stones
Parenting
Students
Dreams
Planets
Festivals
Self Improvement
Health
Subscribe to Our Blog
Blog Archive
2016
2015
2014
2013
2012
2011
2010
Popular Topics
mukhya graha Accidents Addictions Allergies Almonds anger anxiety bad economic times Bamboo bhagya ank bhagyank blood pressure Blood Problems body language Bruises Child birth Children Colors concentration Copper Daily routine Dridra Yog ego Epilepsy eye contact face reading focus For students Friendship future Garlic Gems Ginger Grahan Yog greed Hair hand analysis Happiness Headache health how to have a healthy baby Jamun Jewelry Jupiter Kaal-Sarp Yog karm-hani yog Ketu Kundali lust Maa/Mata main planet Mango Marriage Mars Meditation Mercury/Buddh milk money Moolank Moon mother Mudra nails numerology Omen Palmistry Papaya Parenting planet in first house plant position of hands pregnancy Rahu Rahu-Ketu Yog Remedies for Venus rubbing hands ruling planet salt sampatti-hani yog santaan-kasht yog Saturn Shani Shiv Shiva Shivji Shivling skin Sleep Speak better students Study Sun Tantra thyroid travel Tree Tulsi Vaastu Vani Dosh Venus Vishnu water wheat Willpower work